गिरणापुलाजवळ बांधण्यात आलेल्या वाहतूक बेटास गेल्या महिन्यात अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे बेट उद्ध्वस्त झाले आहे. शहराच्या प्रवेशद्वारावरच उद्ध्वस्त झालेले वाहतूक बेट बाहेरगावहून येणाऱ्या प्रवाशंचे लक्ष वेधून घेत असून, त्याची एकच चर्चा सुरू आहे. ...
मालेगाव शहरातील बाजार परिसरातील मांस, मत्स व इतर व्यावसायिकांकडून कचराकुंडी म्हणून घाणकचरा टाकण्यासाठी मोसम नदीपात्राचा सर्रास वापर करण्यात येत असल्याने पात्रात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ...
‘लेक वाचवा लेक शिकवा’ उपक्रमातंर्गत दापूर जिल्हा परिषद शाळेत प्रभातफेरीतून जनजागृती करण्यात आली. विविध कार्यक्र मांतून जागृती करीत सुमारे १५० विद्यार्थिनींच्या घराच्या दारांवर त्यांच्या नावाच्या पाट्या लावण्यात आल्या. ...
महावीर विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेल्स टॅक्स डेप्युटी कमिशनर प्रशांत शेळके होते. ...
दोडी बुद्रुक येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात दादा पाटील केदार स्मृती करंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडली. स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या किरण कीर्तीकर हिने प्रथम पारितोषिक मिळवले. तर स्मृती करंडकावर संगमनेर महाविद्यालयाने नाव कोरले. ...
सोयगाव येथील मविप्र संचलित कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ - वरिष्ठ महाविद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. ...
मालेगावी मौलाना मुक्तार अहमद नदवी टेक्निकल कॅम्पस्मध्ये आयोजित ४५वे नाशिक जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप झाला. अध्यक्षस्थानी शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव होते. ...
नामपूर येथील समाजश्री प्रशांतदादा हिरे महाविद्यालयाच्या हिंदी विभागाची व्याख्यानमाला संपन्न झाली. या व्याख्यानमालेचे औचित्य साधून हिंदी विभागाचा पालक मेळावादेखील आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. ...
राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी), नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) यांना विरोध करण्यासाठी आणि देशाची ढासळलेली अर्थव्यवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला मनमाड, सटाणा, नामपूर, चांदवड आदी ठि ...
आसमानी आणि सुलतानी संकटांतून सावरतो ना सावतो तोच मजूरटंचाईचे संकट उभे ठाकल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतित आहे. शेतकऱ्यांना ऐन हंगामात मजुरांच्या शोधार्थ गावोगावी भटकंती करण्याची वेळ आली आहे. यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तालु ...