जळगाव येशील श्री बोल्हाई माता मंदिर ट्रस्टच्या वतीने ज्या घरात तीन ते सहा मुली आहेत अशा पालकांचा सन्मान करून एक अनोखा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. ...
देवळा-सौंदाणे रस्त्यावर मेशी फाट्याजवळ बस आणि आॅटो रिक्षा विहिरीत कोसळल्यामुळे झालेल्या अपघातात २६ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले. तालुक्याच्या इतिहासात आतापर्यंत झालेल्या अपघातात सर्वाधिक प्राणहानी झालेली घटना म्हणून नोंदली जाईल. भावडघाटात १८ वर ...
कडवा पाणी योजनेत महत्त्वाची असलेली जलदाब (हायड्रोलिक) चाचणी आठ दिवसांपासून सुरू आहे. पंधरा दिवसांत गळती दुरुस्तीसाठी चाचणीचे काम पूर्ण होणार आहे. चाचणीसाठी १५ दिवसांपासून कडवा पाणी योजना बंद करण्यात आली असून, नगर परिषदेच्या जुन्या योजनेद्वारे शहराला ...
परतीच्या पावसासह वातावरण बदलाचा फटका शेतमालाबरोबरच आंब्यालाही बसणार आहे. त्यामुळे आंबा उत्पादकही चिंतित आहेत. आंबा मोहर येणाचा कालावधी लांबणीवर गेल्यामुळे आंब्याला पाहिजे तसा भाव मिळणार नसल्याची चिंता उत्पादकांत व्यक्त केली जात आहे. ...
पंचवटी विभागात गेल्या पंधरा दिवसांपासून घंटागाडीचे नियोजन कोलमडल्याने नागरिकांना रस्त्यावर कचरा फेकण्याची वेळ आली आहे. महापालिकेने ठेकेदाराचा ठेका रद्द केला खरा, मात्र पर्यायी व्यवस्थेचे नियोजन न केल्याने ‘नाशिक शहर सुंदर शहर’ म्हणण्याऐवजी ‘नाशिक शहर ...
प्रभाग क्रमांक २९ मध्ये महापौर आपल्या दारी हा उपक्र म राबवण्यात आला. यावेळी परिसरातील नागरिकांनी ड्रेनेज, रस्ते, पाणी या मूलभूत सुविधांसह प्रभागातील मोकाट जनावरांचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली. महापौर सतीश कुलकर्णी यांनी नागरिकांच्या मूलभूत सुविधा प ...
द्वारकावर होणारी वाहतूक कोंडी आणि त्यामुळे गुरफटून जाणारे पादचारी अन् अपघातांना मिळणारे निमंत्रण रोखण्यासाठी द्वारका भुयारी मार्ग पूर्णपणे वापरात आणण्यासाठी शहर पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. यासाठी राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी पोली ...
द्वारका चौकात शहरातील मुख्य चार व अन्य सात उपरस्ते एकत्र येतात. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटता सुटत नसल्याने वाहतूक पोलीस प्रशासनाच्या नाकीनव आले आहे. यामुळे पोलिसांनी द्वारकेच्या आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. समांतर र ...
नागरिकांना चांगल्या आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असून, अपघात प्रवण क्षेत्रात ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यास शासनाचे प्राधान्य राहील. यामुळे रु ग्णांचे प्राण वाचण्यास मदत होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे य ...