लासलगाव : यंदा रब्बी कांदा उत्पादनात उच्चांकी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अतिरिक्त पुरवठा देशाबाहेर जाण्यासाठी निर्यातबंदी हटवण्याची गरज आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या पहिल्या फलोत्पादन अनुमानानुसार यंदा उच्चांकी रब्बी उत्पादन अपे ...
मनमाड : गोंदिया स्थानकात सुरू असलेल्या कामामुळे या महिन्यातील चार दिवस कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस वर्ध्यापर्यंतच धावणार आहे, अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. ...
सिन्नर : तालुक्यातील १०० ग्रामपंचायत निवडणुकींचा बिगुल वाजला असून, ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत ५४ ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांमधून काढण्यात आली. या ग्रामसभांना महिला सदस्यवगळता कोणीही महिला उपस्थित नसल्याचे खेदजनक चित्र दिसून आले. ...
दोन वर्षांपूर्वी जेमतेम पावसाने हजेरी लावल्याने दुष्काळसदृश परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या जिल्हावासीयांवर गेल्या पावसाळ्यात वरुण राजाने कृपादृष्टी केली. काहीसे उशिराने का होईना परंतु दमदार कोसळेल्या पावसाने आॅगस्ट, सप्टेंबर व आॅक्टोबर या तीन महिन्यांत ...
देशातील धार्मिक स्थळांना दरवर्षी लाखो भाविक रेल्वेने प्रवास करून भेटी देत असतात, त्यातून रेल्वेला मोठे उत्पन्नही मिळते. त्यामुळे भाविकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने रेल्वेच्या नऊ विभागात महत्वाची धार्मिक स्थळे असलेल्या १५ ...
सटाणा : येथील महाविद्यालयात पदार्थ विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील नवसंशोधन संधी बाबत दोन दिवसांचे राज्यस्तरीय चर्चासत्र संपन्न झाले. अध्यक्षस्थानी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे उपसभापती राघो अहिरे होते. ...
पेठ : तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन व त्यापासून होणाऱ्या दुष्परिणामांमांपासून शालेय विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यासाठी पेठ तालुक्यातील २२६ शाळा तंबाखू मूक्त जाहीर करून नाशिक जिल्हयात प्रथम तंबाखू मुक्त तालुका ठरला आहे. ...
जळगाव नेऊर : सतत बदलणारे वातावरण शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नसल्याने ढगाळ वातावरण, दव, धुके या त्रिसूत्रीत अडकलेल्या कांदा पिकाला मावा आणि करपा रोगाने आक्र मण केल्याने शेतकºयांना मोठ्या प्रमाणात किटकनाशके, बुरशीनाशकाची फवारणी करावी लागत आहे. त्यामु ...