सध्या संपूर्ण जगात कोरोनाच्या विषाणूची दहशत असून, चीनच्या वुहानमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेला येथील तलहा खलील अहमद शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता घरी परतला, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तलहाच्या कुटुंबीयांना त्याच्याशी कोणताही संपर्क न ठेवण्याच् ...
राज्यपालांच्या नंदुरबार दौऱ्याचा बंदोबस्त आटोपून गुरुवारी (दि.२०) मध्यरात्री मुख्यालयाकडे परतणाºया नाशिक ग्रामीण पोलिसांच्या वाहनास अपघात होऊन त्यात दहा कर्मचारी जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा अपघात तळोदा- नंदुरबार मार्गावरील पथराई ग ...
म्हसरूळ शिवारात असलेल्या सीता सरोवर येथे आंघोळीसाठी गेलेल्या पाच मित्रांपैकी दोघा मित्रांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. २०) रात्री साडेअकरा वाजता घडली. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...
गाथा पारायण सोहळा व अखंड हरिनाम द्वादशाह महोत्सव शनिवारपासून (दि. २२) सुरू होत आहे. हा सोहळा त्र्यंबकेश्वर येथील जव्हार रोडवरील महालक्ष्मी राइस मिलजवळील रेणुका हॉल येथे होईल. हा सोहळा १२ दिवस सुरू राहणार असून, दि. ४ मार्च रोजी समारोप होणार आहे. जगद्ग ...
दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी व अंबानेर अशा दोन ग्रामपंचायतीला जोडणाऱ्या अंबानेर-जिरवाडे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. जिरवाडे येथील ग्रामस्थांना प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. ...
नांदगाव येथील रेल्वेस्थानकावर असलेला ब्रिटिशकालीन पादचारी पूल लवकरच इतिहासजमा होणार असून, त्यापासून काही अंतरावर नवीन अधिक क्षमतेचा पादचारी पूल बनविण्यात येणार आहे. नवीन पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. ...
सोशल मीडियाच्या जाळ्यात मॉडेल आईसह नवी पिढी इतकी अडकली आहे की, आईच्या पदराची नात्यांची वीण विस्कटली असल्यामुळे जगण्याचे ताल हरविले आहे. त्यामुळे आपल्या मुलांना मोबाइलच्या युगातून बाहेर काढा, असे आवाहन कवी विष्णू थोरे यांनी केले. ...