निफाड तालुक्यात सलग चार कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण हे मुंबई रिटर्न असल्याने निफाडकर धास्तावले आहेत. त्यामुळे निफाडच्या सीमेवर आणि गावातील गल्लोगल्ली मुंबईहून येणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जाऊ लागली आहे. ...
कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सिन्नर तालुक्यातील वावीच्या ग्रामस्थांनी व व्यवसायिकांनी स्वयंस्फूर्तीने एक आठवड्याचा जनता कर्फ्यू घोषित केला आहे. मंगळवारपासून (दि.१९) संपूर्ण आठवडाभर वैद्यकीयसेवा वगळता गावातील सर्व प्रकारचे व्यवहार व व् ...
दिंडोरी तालुक्यातील एकूण पाच जोखमीच्या सहवासातील कोरोना रु ग्णांपैकी दोन रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. एकूण चार जण बरे झाले असून, तालुक्याला मोठा दिलासा मिळाला आहे. ...
लासलगाव येथील कोरोना कोविड उपचार केंद्रात दाखल झालेले पाच कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांना मंगळवारी (दि. १९) दुपारी नाशिक जिल्हा शासकीय रूग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन तसेच गुलाब ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाउन व संचारबंदीने सार्वजनिक वाहतूकसेवाही बाधित झाली आहे. कोरोनामुळे येवला आगारालाही मोठा आर्थिक फटका बसला असून, गेल्या दोन महिन्यांत सुमारे तीन कोटी रु पयांचे उत्पन्न बुडाले आहे. ...
देवळा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यात कांदा लिलावासाठी वाहनांना लागू केलेली टोकन देण्याची पद्धत बुधवारपासून (दि.२०) बंद केली असल्याची माहिती बाजार समितीचे अध्यक्ष केदा आहेर यांनी दिली आहे. ...
भाजपने सुरू केलेल्या महाराष्ट्र बचाव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळातर्फे तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांना निवेदन देण्यात आले. ...
संपूर्ण देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून याला महाआघाडी सरकारचा नाकर्तेपणा, दिशाहीन नेतृत्व, प्रशासनावर अंकुश नसल्याचा अभाव जबाबदार असून, केंद्र सरकारने आखून दिलेल्या उपाययोजना करण्यात राज्य शासन पूर्णत: अपयशी ठरले आहे. या निषेधार्थ भाज ...