पिंपळगाव बसवंत : ग्रामपंचायतीच्या अभिनव उपक्रमातून तसेच माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पिंपळगाव बसवंत परिसरात १५० वृक्ष ... ...
जानोरी : तालुक्यातील वाघाड व परिसरातील शिंगाडे वस्ती येथे बिबट्याने अनेक दिवसापासून दहशत निर्माण केल्याने शेतकरी बिबट्याच्या सावटाखाली जीवन जगत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी शेत ...
जानोरी : दिंडोरी तालुक्यात करोना संसर्गाचे प्रमाण कमी होताना जरी दिसत असले तरी अजूनही करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. तालुक्यात आतापर्यत १५११ लोक करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यातील १४४४ रुग्णांनी करोनावर मात केली असून ४८ लोकांचा करोना संसर ...
मानोरी : मानोरी बुद्रुक (ता. येवला) येथील बाळासाहेब वावधाने यांच्या शेतातून मंगळवारी मध्यरात्री पीव्हीसी पाईप, कॉक, एल्बो आणि केबल चोरीस गेल्याची घटना घडली असून यात किमान सात हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. ...
लोहोणेर : गेल्या दोन वर्षात लाखो रुपये खर्चूनही नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादन न मिळाल्याने ठेंगोडा येथील शेवगा उत्पादक शेतकरी अनंत शेवाळे यांनी हताश होऊन एक एकर क्षेत्रावर लावलेल्या शेवग्याच्या झाडांवर रोटर फिरवला. ...
मानोरी : देव तारी त्याला कोण मारी, याप्रमाणे येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी येथील पालखेड डावा कालव्यात पडलेल्या एका दीड वर्षीय चिमुकलीला जीवनदान देण्यात यश आले असून, काळ आला होता, पण वेळ नाही, असा प्रकार घडला आहे. ...
जळगाव नेऊर : भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मतोबा महाराज यात्रोत्सवात जऊळके (ता.येवला) येथील तकतराव रथाला मान दिला जातो. यावर्षी कोरोना नियमांचे पालन करत बुधवारी (दि.२७) रात्री १० वाजता रथाची जऊळके गावात मिरवणूक काढण्यात आली. ...
नाशिक : महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्याने आता गेली चार वर्षे गुण्यागोविंदाने एकत्र राहणाऱ्या अनेक नगरसेवकांचा आता पक्ष धर्म जागृत झाला आहे. सत्तेवर भाजप असल्याने लगेच शिवसेना आणि काँग्रेससह काही पक्षांनी विरोध सुरू केला आहे. वास्तविक, यापूर्वी म ...
नाशिककरांना दिवसभर हवेत गारवा जाणवत नसला तरीदेखील सुर्यास्त होताच नागरिकांना बोचऱ्या थंडीचा अनुभव येण्यास सुरुवात होते. रात्री थंडीची तीव्रता अधिक वाढते तसेच पहाटेसुध्दा सुर्योदयापर्यंत वातावरणात कमालीचा गारठा निर्माण झालेला असल्यामुळे नागरिकांना हुड ...
कसबे सुकेणे : अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील साडे तीन लाखांहून अधिक चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलना केले. नाशिक शहर व जिल्हयातही चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांनी काळ्या फिती लावुन कामकाज केले. ...