शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

पावसाची उघडीप; रोपवाटिकेत शेतकऱ्यांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 11:07 PM

पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची नर्सरीमध्ये रोपे घेण्यासाठी झुंबड उडाली असून, टमाटा रोपांचा सर्वच ठिकाणी तुटवडा भासू लागला आहे. मध्यंतरी मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्याने शेतकºयांच्या रोपांचे मोठे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देटमाटा रोपांची कमतरता : पंचनाम्यासाठी यंत्रणेची प्रतीक्षा

मातोरी : पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची नर्सरीमध्ये रोपे घेण्यासाठी झुंबड उडाली असून, टमाटा रोपांचा सर्वच ठिकाणी तुटवडा भासू लागला आहे. मध्यंतरी मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्याने शेतकºयांच्या रोपांचे मोठे नुकसान झाले आहे.गेल्या महिनाभरापासून पावसाने उघडीप न दिल्याने अनेक शेतकºयांनी पावसातच टमाटा पिकाची लागवड केली होती. परंतु गेल्या आठवड्यात तुफान पर्जन्यवृष्टी झाल्याने टमाटा रोपांची कुज होऊन मोठे नुकसान झाले आहे, तर काही शेतकºयांना पुराच्या पाण्याचा फटका बसल्याने अनेक ठिकाणी लागवड केलेली पिकेच वाहून गेली आहे. यंदा शेतीपिकांचे पहिल्यांदाच मोठे नुकसान झालेले असताना हताश झालेल्या शेतकºयांमध्ये पावसाने दोन दिवसांपासून दिलेल्या उघडीपीमुळे जोष संचारला असून, सर्वच शेतकरी शेतात जोमाने कामाला लागल्याचे दिसू लागले आहे. पावसामुळे पिकांचे नुकसान झालेले असले व सरकारकडून अद्यापही पंचनामे झालेले नसले तरी, त्यासाठी किती दिवस वाट पहायची, असा सवाल शेतकरी करीत आहे. सरकारी कामाची दिरगाई हा नेहमीचा अनुभव असल्यामुळे यंदा पुरामुळे बाधित शेतकºयांनी पंचनाम्याची वाट न पाहता नवीन पिकांचा शोध सुरु केला आहे. पंचनाम्यासाठी वाट पाहिल्यास हंगाम हातचा निघून जाण्याची भीती शेतकºयांना वाटू लागली आहे. त्यामुळे सरकार पिकाचे पंचनामे करेल तेव्हा करेल त्याची वाट न पाहता शेतकºयांनी नवीन लागवड तर काही ठिकाणी रोपे पुनर्लागवड करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकºयांची रोपे घेण्यासाठी नर्सरीत गर्दी वाढली आहे. परिणामी नर्सरीत रोपांचा मोठा तुटवडा भासू लागला असून, अनेकांनी टमाटा लागवडीचे नियोजनच बदलत असल्याचे सागितले.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती