शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

इगतपुरी वगळता जिल्ह्यात पावसाची दडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 3:15 PM

नाशिक : जूनच्या अखेरच्या आठवड्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे नाशिककरांच्या आशा पल्लवीत झालेल्या असतांनाच जुनच्या मध्यावर पावसाने दडी मारल्याने नाशिककरांची ...

नाशिक: जूनच्या अखेरच्या आठवड्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे नाशिककरांच्या आशा पल्लवीत झालेल्या असतांनाच जुनच्या मध्यावर पावसाने दडी मारल्याने नाशिककरांची चिंता वाढली आहे. गेल्या आठवड्यापासून इगतपुरी, त्र्यंबकेश्वर वगळता अन्य तालुके कोरडे असल्याने पुरेशा पेरण्या देखील होऊ शकल्या नसल्याने शेतकरीही आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात केवळ ५०.३ मि.मी. पावसाची नोंद झाली.जून महिन्याच्या दुसऱ्या-तिसºया आठवड्यांत जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये वादळी वाºयासह जोरदार पाऊस झाल्याने पावसाने जोर धरला, असे वाटत होते. मध्यंतरही शहरासह काही तालुक्यांनाही पावसाने झोडपून काढले होते. गंगापूर धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे धरणातील पाणीसाठी ५० टक्केच्या पुढे गेला आहे. त्यामुळे नाशिककरांवरील पाणीकपात रद्द होण्याची देखील चर्चा सुरू झाली होती. परंतू आता पावसानेच दडी दिल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण दिसत आहे. इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर वगळता जिल्ह्यात पुरेसा पाऊस होऊ शकलेला नाही. गेल्या चोवीस तासांत इगतपुरीत ३५ तर त्र्यंबकेश्वरमध्ये ८ मि.मी इतक्याच पावसाची नोंद झाली.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस