शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

संगीत तुलसी रामकथेचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 1:34 AM

नि:स्वार्थ भक्ती हाच परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग होय. राम व कृष्ण या दोन व्यक्तींना आपण मंदिरात कोंडून न ठेवता आचरणात आणले पाहिजे, असे मत रामकथा प्रवक्ते समाधान महाराज शर्मा यांनी व्यक्त केले.

सिडको : नि:स्वार्थ भक्ती हाच परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग होय. राम व कृष्ण या दोन व्यक्तींना आपण मंदिरात कोंडून न ठेवता आचरणात आणले पाहिजे, असे मत रामकथा प्रवक्ते समाधान महाराज शर्मा यांनी व्यक्त केले.पवननगर येथील लोकनेते नानासाहेब उत्तमराव पाटील स्टेडियम येथे आयोजित संगीत तुलसी रामायन कथा प्रवचनाच्या समारोपाप्रसंगी शर्मा बोलत होते. व्यासपीठावर कार्यक्रमाचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील, लोकनेता प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद घुगे, भाजपा युवा मोर्चाचे चिटणीस अमोल पाटील, राधिका बिल्डकॉनचे संचालक राधेय मालपाणी, नगरसेवक कावेरी घुगे आदी उपस्थित होते. महाराज शर्मा पुढे बोलताना म्हणाले कृष्ण चरित्र हे श्रवणीय असून, प्रभुराम चरित्र हे आचरणीय आहे. दोन वस्तूंचा काला शास्त्राला अपेक्षित नसून जीव व शिव ऐक्याचा काला शास्त्राला अपेक्षित आहे. महाराष्टÑ हा साधू संतांच्या आचार-विचारांवर उभा असून, विश्व माउली ज्ञानेश्वरांचे गुरू श्री निवृत्तिनाथ महाराजांचा, प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेला पंचवटी व त्र्यंबकेश्वराच्या ज्योतिर्लिंगाचा हा पवित्र व पुनित परीसर आहे. सतसंगामध्ये अंत:करणात सत्य प्रस्थापित व्हायला हवे. धार्मिकतेच्या नावाखाली समाजामध्ये थोतांड वाढता कामा नये. कथा-कीर्तन हे माध्यम अतिशय संस्कार रुजविण्यासाठी प्रभावी माध्यम आहे. एखादी गरिबांची अथवा अनाथ मुलगी सक्षम कुटुंबाने दत्तक घेउन कन्यादान करावे यातच खरा परमार्थ दडला असल्याचेही समाधान महाराज शर्मा यांनी सांगितले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम