शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या फेरीत अकरावीचे आठ हजार प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 00:53 IST

अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेंतर्गत पहिल्या यादीत संधी मिळालेल्या १४ हजार ८४५ विद्यार्थ्यांपैकी मंगळवारी (दि.१६) पहिल्या फेरीतील प्रवेशाची मुदत संपेपर्यंत ८ हजार १७० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून, दोन विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज रद्द केले व २६ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आले, तर हजार ६४७ विद्यार्थ्यांनी विविध कारणांनी प्रवेशासाठी संपर्कच साधला नसल्याची माहीती शिक्षण विभागाने दिली.

नाशिक : अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेंतर्गत पहिल्या यादीत संधी मिळालेल्या १४ हजार ८४५ विद्यार्थ्यांपैकी मंगळवारी (दि.१६) पहिल्या फेरीतील प्रवेशाची मुदत संपेपर्यंत ८ हजार १७० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून, दोन विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज रद्द केले व २६ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आले, तर हजार ६४७ विद्यार्थ्यांनी विविध कारणांनी प्रवेशासाठी संपर्कच साधला नसल्याची माहीती शिक्षण विभागाने दिली.ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेशांची संधी मिळू शकली नाही, त्यांना बुधवारी व गुरुवारी त्यांच्या आॅनलाइन अर्जात फेरबदल करता येणार असून, त्यानंतर २२ जुलैला दुसरी गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.अकरावीच्या प्रवेशप्र्रक्रियेत आतापर्यंत पहिल्या यादीत विद्यार्थ्यांपैकी १४ हजार ८४५ विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत ८हजार १७० विद्यार्थ्यांचे प्रवेश घेतले असून, यात कला शाखेतील १५८९, वाणिज्याच्या तीन हजार ६४, विज्ञानाच्या तीन हजार ९१९ व एमसीव्हीसीच्या १९९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पहिल्या यादीत कला शाखेतील दोन हजार ५६३, वाणिज्य शाखेच्या ५ हजार ६२९, तर विज्ञान शाखेच्या ६ हजार ३९६ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली होती. त्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले नसल्याने दुसऱ्या फेरीसाठी प्रतीक्षा करणाºया विद्यार्थ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षण