शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

वटार येथे डोगरऱ्यादेव उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 4:14 PM

वटार : आदिवासी बांधवाचे हे व्रत अत्यंत कड़क असते. या उत्सवात आदिवासि कुटुंबातील एक व्यक्ति पंधारा दिवस सहभागी होतो. हा उत्सव मार्गशीष महिन्यात येतो. या महिन्यात कड़क हिवाळा असतो. हां उत्सव आदिवासी वस्तीच्या मघ्येभागी उघड्यावर असतो.या जागेवर बाबू किवा काठा उभे करून कूपन केले जाते.

ठळक मुद्देआदिवाशी बांधवासह ग्रामस्थामध्ये उत्साह

वटार : आदिवासी बांधवाचे हे व्रत अत्यंत कड़क असते. या उत्सवात आदिवासि कुटुंबातील एक व्यक्ति पंधारा दिवस सहभागी होतो. हा उत्सव मार्गशीष महिन्यात येतो. या महिन्यात कड़क हिवाळा असतो. हां उत्सव आदिवासी वस्तीच्या मघ्येभागी उघड्यावर असतो.या जागेवर बाबू किवा काठा उभे करून कूपन केले जाते.

यात एक प्रवेश द्वार असते.याला आदिवाशी बांधव खळी असे मानतात.या खळीच्या मघ्येभागी मांडवटाकला जातो.या मांडवाच्या मघ्येभागी देवदाडा उभा करून त्यास झेंडूच्या फुलाच्या माळा बांधल्या जाता. रात्री या ठिकाणी रात्रभर जागरण करून आदि लयबद्ध चालिवर नाचतात.या उत्सवात रात्रि देवदेवताचे कथन केले जाते.त्यासाठी थाळी लावण्यात येत.

 थाळी म्हणजे कासाच्या मोठ्या ताटात डांबर लावून मघ्येभागी कुरसानीच्या झाडाची काठी लावली जाते.या काड़ीवर जोरात हात वरून खाली ओडल्यावर लयबद्ध असा आवाज येतो.याला ग्रामीण भागात थाळकर मनतांत.हां देवदेवताच्या कथा या थाळीच्या लयबद्ध आवाजात सांगतो त्यास साथ दोन माणसे देतात. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या लोकांना सांगतातया उत्सावा सहभागी झालेल्या व्यक्ति भाया म्हणून संबोधले जाते. या उत्सवातील लोकांना पहाटे लवकर उठून थंड पाण्याने अंघोळ कारावी लागते.हे दिवसभर परिसरातील गावागावात जाऊंन घरासमोर डोगऱ्यादेवाच्या नावाचा गोल फेरा धरून नाचतात म्हणून शेतकरी यांना शिधा म्हणून धान्य देतात.दिवसभर उपवास असल्याने काही शेतकरी यांना गुळ-शेनदाणे देतात.दिवसभर फिरून झाल्यावर रात्री पुन्हा आपल्या खळीवर येतात.हा उत्सव पंधरा दिवसाच्या असतो. या देवाचे व्रत करणाऱ्या सर्व भाविकाना रात्री मक्याची कोंडी,बिगर तेलाची भाजी,ज्वारी किवा नागलीची भाकर देतात. असा हां पंधरा दिवस उत्सव चालतो.या उत्सवाची सांगता मार्गशीष माहिन्याच्या पोर्णिमाला होतो.या पोर्णिमेच्या आगल्या दिवशी रात्री डोगरातिल देवतेच्या ठिकाणी गड घेण्यासाठी जातात.या ठिकाणी रात्री कोंबड़ा सोडला जातो.ज्या ठिकाणी गड असतो.तेथील गुहला रात्री बांबूच्या काठ्या लावल्या जातात.या पोर्णिमेच्या दिवशी तेथील गुहा उघडली जाते.तेव्हा या डोगऱ्यादेव उत्सवातील पाच भाया आत मघ्ये जाऊन तेथील देवताचे पूजन करून गडामघुन पाण्याचा हंडा भरून आनतात.

 जर व्रताचा नियम चूकला तर या मघ्ये गेलेल्या पाच भाया गडा दरवाजा बंद होऊन मघ्ये अटकल्या जातात.तेव्हा पुन्हा तिसऱ्या वर्षी हां उत्सव केल्यावर त्या वेळेस परत जीवंत निघतात अशी या व्रताची आख्यायिका आहेया नंतर प्रसादा कार्यक्रम ठेवला जातो. तेव्हा गावतील सर्व लोकांना या प्रसादासाठी आमंत्रित केलं जाते. हा कार्यक्रम मोठा खर्चिक असून कार्य करणाऱ्यास एक ते दिड लाखापर्यत खर्च येतो.कोट:-आमचे हां डोगऱ्यादेव उत्सव आमच्या वडिलोपार्जित आहे. या व्रताच्या कालावधी घरात प्रवेश करीत नाही.शिव ओलांडत नाही.पंधरा दिवस कड़क उपवास करावा लागतो.भूतलावरील वनस्पती,वन्यजीव ,यांचे संरक्षण संवर्धन व्हावे.मानवजातीचे कल्याण व्हावे.या गावातील,वस्तीतिल सर्व लोकांचे आरोग्य सुखसंपदा भरभराटीव्हावे सर्व लोक सुखसमृदिने नंदावे म्हणून हे व्रत दर तीन वर्षांनी केले जाते- तात्याभाऊ सोनवणे. वटार येथील डोगऱ्यादेव उत्सवात सहभागी झालेले आदिवाशी बांधव. 

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासSocialसामाजिक