शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

कायमस्वरूपी नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 6:07 PM

पेठ : नाशिक जिल्हयातील सर्वाधिक पावसाचा प्रदेश म्हणून ओळख असलेल्या पेठ तालुक्याला दरवर्षी जानेवारी महिन्यापासून पाणीटंचाईचे वेध लागत असून सद्याच्या पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरत असल्याने आदिवासी भागात अनेक गावांसाठी एकत्रित नळपाणी पुरवठा योजना मंजूर करावीत अशी मागणी पेठ तालुक्यातील जनतेने केली आहे.

ठळक मुद्देजल जीवन मिशन : पेठ तालुक्यातील शिष्टमंडळाचे मंत्र्यांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कपेठ : नाशिक जिल्हयातील सर्वाधिक पावसाचा प्रदेश म्हणून ओळख असलेल्या पेठ तालुक्याला दरवर्षी जानेवारी महिन्यापासून पाणीटंचाईचे वेध लागत असून सद्याच्या पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरत असल्याने आदिवासी भागात अनेक गावांसाठी एकत्रित नळपाणी पुरवठा योजना मंजूर करावीत अशी मागणी पेठ तालुक्यातील जनतेने केली आहे.पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पेठ तालुका हा भौगोलिक दृष्टया डोंगरदऱ्यात वसलेला आहे. गावागावात कार्यान्वयीत केलेल्या पाणीपुरवठा योजना ऐन ऊन्हाळ्यात कोरडया पडत असतात. त्यामूळे उंचावरील गावांसाठी शासनाने जलजीवन मिशन योजनेतंर्गत एकत्रित योजना राबवल्यास बहुतांश गावांचा पाणीप्रश्न सुटेल अशी मागणी करण्यात आली आहे.पेठ शहरासह खोकरतळे, भूवन, धानपाडा, कुंभाळे, कोपूर्ली, खंबाळे, तोंडवळ, घुबडसाका यासारख्या गावांना दरवर्षी टंचाईचा सामना करावा लागतो.याप्रसंगी आमदार नरहरी झरिवाळ, नगराध्यक्ष मनोज घोंगे, माजी उपसभापती तुळशिराम वाघमारे, सरपंच रामदास वाघेरे, रमेश दरोडे, गणेश शिरसाठ यांचे सह पेठ तालुक्यातील सरपंच व सदस्य उपस्थित होते. 

टॅग्स :WaterपाणीGovernmentसरकार