शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

coronavirus : मुदतबाह्य मिठाईची विक्री कराल तर खबरदार, एफडीएचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 1:46 PM

मुदतबाह्य मिठाईच्या सेवनाने अन्न विषबाधेसारखे प्रसंग उद्भवू शकतात.सबब सदर विक्री बंद कालावधीत कोणीही मिठाईची विक्री अथवा मोफत वाटप करू नये किंवा मानवी सेवणासाठी वाटप करण्यात येऊ नये.

नाशिक : करोना विषाणूमुळे उद्भवलेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी शासन स्तरावर योग्य त्या उपाय योजना आखण्यात येत आहेत.त्याचाच एक भाग म्हणून दि 22/3/2020 रोजी जनता कर्फ्यु व आज दि 24/3/2020 पासून संचार बंदी लागू करण्यात आली आहे, तसेच अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तु जसे ,दूध, किराणा ,भाजीपाला या व्यतिरिक्त सर्व व्यवसाय बंद करण्यातआले आहेत. मिठाई पदार्थ हे अत्यावश्यक व्यापारात मोडत नाहीत. त्यामुळे हा व्यवसायही  बंद आहे. अशा मिठाई उत्पादक व व्यापाऱ्यांकडे काही प्रमाणात मिठाई शिल्लक असू शकते. व्यापाऱ्यांकडून मिठाईची  सर्वोत्तम दिनांकाची मुदत  संमपल्यानंतर  विक्री होऊ शकते. बहुतेक मिठाई प्रामुख्याने दूध  व दुग्धजन्य पदार्थ यासारख्या नाशवंत पदार्थापासून तयार करण्यात येते. मुदतबाह्य मिठाईच्या सेवनाने अन्न विषबाधेसारखे प्रसंग उद्भवू शकतात.सबब सदर विक्री बंद कालावधीत कोणीही मिठाईची विक्री अथवा मोफत वाटप करू नये किंवा मानवी सेवणासाठी वाटप करण्यात येऊ नये.सध्याच्या जागतिक आपत्तीच्या परिस्थितीत पुन्हा कोणतीहि आपत्तीजनक परिस्थिती उद्भवेल अशी कृती कोणीही करू नये. असे करतांना आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल,  याची नोंद घ्यावी. कृपया सर्व मिठाई उत्पादक व विक्रेत्यांना पोहचेल अशा प्रकारे याचा प्रसार करण्यात यावा.उद्या सर्वत्र गुडी पाडवा साजरा केला जात आहे.जनतेने बाहेरील मिठाई ऐवजी घरी तयार केलेली मिठाईचं सेवन करावी. - चंद्रशेखर साळुंके, सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, नाशिक

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसgudhi padwaगुढीपाडवाNashikनाशिकFDAएफडीए