शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
4
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
5
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
6
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
7
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
8
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
9
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
10
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
11
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
12
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
13
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
14
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
15
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
16
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
17
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
18
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
19
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
20
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित

शेतकऱ्यांप्रती आपण कृतघ्न झालो आहोत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:36 AM

कृषिप्रधान संस्कृती असलेल्या देशात शेतकरी आत्महत्या करीत असताना आपण एकप्रकारे असहाय्य झालो आहोत. त्यामुळे शेतकºयांप्रती आपण कृतघ्न झालो आहोत की काय अशी स्थिती निर्माण झाली असून, ही परिस्थिती आपलीच आपल्याला घृणा वाटावी, अशी असल्याचे परखड मत ज्येष्ठ विचारवंत तथा लेखक डॉ.अण्णासाहेब साळुंके यांनी व्यक्त केले.

नाशिक : कृषिप्रधान संस्कृती असलेल्या देशात शेतकरी आत्महत्या करीत असताना आपण एकप्रकारे असहाय्य झालो आहोत. त्यामुळे शेतकºयांप्रती आपण कृतघ्न झालो आहोत की काय अशी स्थिती निर्माण झाली असून, ही परिस्थिती आपलीच आपल्याला घृणा वाटावी, अशी असल्याचे परखड मत ज्येष्ठ विचारवंत तथा लेखक डॉ.अण्णासाहेब साळुंके यांनी व्यक्त केले.मविप्रच्या व बळीराजा गौरव समिती नााशिक यांच्यातर्फे होरायझन अकॅडमीच्या सभागृहात रविवारी (दि.२०) डॉ. आ. ह. साळुंके यांचा अमृत महोत्सवानिमित्त बळीराजा सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्यासह प्रा. उल्हास पाटील, प्रा. अर्जून कोेकाटे, प्रा. अर्जून जाधव, सकाळचे ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने, नगरसेवक स्वाती भामरे, मविप्रचे संचालक सचिन पिंगळे आदी उपस्थित होते. डॉ. आण्णासाहेब साळुंके म्हणाले, भारतीय संस्कृती ही कृषिप्रधान संस्कृती असून येथील शेतीला ५ ते ६ हजार वर्षांचा इतिहास आहे. अशी विकसित परंपरा लाभलेल्या कृषिप्रधान देशातच आज लाखो शेतकरी आत्महत्या करीत आहेत. असे असताना आपण तटस्थ राहणे योग्य आहे का? याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली असल्याचे परखड मत डॉ. साळुंके यानी व्यक्त केले. प्रास्ताविक गोपाळ पाटील यांनी केले. सूत्रसंचालन राजेश भुसारे यांनी केले. प्रा. अर्जून कोकाटे यांनी आभार मानले. शेतकºयांसमोरी समस्या दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न गरजेचे असून, हवामान बदलामुळे शेतीसमोरील आव्हाने दिवसेंदिवस वाढत असल्याने शेती आणि शेतकरी वाचविण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी व्यक्त केले.

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिक