शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

देवळालीतील समस्यांविरुद्ध राष्टÑवादी कॉँग्रेस आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 00:21 IST

गेल्या काही वर्षांपासून शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेसह विविध समस्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या देवळाली कॅम्प पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आडके यांच्या नेतृत्वाखाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन सादर केले.

देवळाली कॅम्प : गेल्या काही वर्षांपासून शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेसह विविध समस्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या देवळाली कॅम्प पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आडके यांच्या नेतृत्वाखाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन सादर केले.यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात दोन-तीन वर्षे उलटले तरी भूमिगत गटारांचे कामांमुळे सहा नंबर नाका ते भगूरपर्यंत असलेल्या लामरोडवर जागोजागी खड्डे पडले आहेत. परिणामी नागरिकांना वाहन चालवितांना मनीचे व पाठीचे आजार होत आहे. आठही वॉर्डातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे नळ बंद केल्याने काही गोरगरीब नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत.लष्करी हद्दीतील नागरी वापराचे जे रस्ते बंद करण्यात आले आहे ते रक्षा मंत्रालयाच्या निर्देशानुसार पुन्हा नागरिकांना वापरासाठी खुले करावे. येथील रविवार बाजारात शेतमाल विक्री करण्यासाठी येणाºया शेतकऱ्यांकडून कुठलेही जागावापर भाडे आकारू नये, जुन्या बसस्थानक परिसरातून पुन्हा बससेवा सुरू करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.या मागण्या येत्या १५ दिवसांत पूर्ण न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नागरिकांच्या हितासाठी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष रतन चावला, सोमनाथ खातळे, सायरा शेख, एन. डी. गोडसे, अ‍ॅड. सुभाष हारक, प्रशांत बच्छाव, राजेंद्र जाधव, संजय गिज, शौकत अली काजी, चंद्रकांत माळी, वसीम खान, चंद्रकांत जाधव, लक्ष्मण मंजुळे, विनोद सारस, मनोहर कृष्णानी, श्यामराव कदम, दिनकर पवार, संजय खरलिया, देवीदास निसाळ, मनोहर कृष्णानी, नरेश कलाल आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.विविध मागण्यारविवार बाजारात शेतमाल विक्री करण्यासाठी येणाºया शेतकºयांकडून कुठलेही जागा वापर भाडे आकारू नये, जुन्या बसस्थानक परिसरातून पुन्हा बससेवा सुरू करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्या येत्या १५ दिवसांत पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसNashikनाशिक