शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

सटाणा तालुक्यात ६२.७० टक्के मतदान

By admin | Updated: February 22, 2017 01:47 IST

निवडणूक : ५८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य यंत्रात बंद

सटाणा : जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी बागलाण तालुक्यात ६२.७० टक्के मतदान काही किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडले. जिल्हापरिषदेच्या सात जागांसाठी सत्तावीस उमेदवारांचे व पंचायत समितीच्या चौदा जागांसाठी ५८ उमेदवारांचे नशीब मतपेटीत बंद झाले आहे.  बागलाण तालुक्यात आज मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळ पासूनच ठिकठिकाणच्या मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या दुपारी बारा वाजे पर्यंत तालुक्यात बावीस टक्के मतदान झाले होते. त्यानंतर दुपारी दीड वाजे नंतर पुन्हा मतदान केंद्रांवर मतदानासाठी गर्दी झाली होती.दुपारी साडे तीन वाजे पर्यंत ४७.३० टक्के मतदान झाले. नामपूर व जायखेडा गटात बहुतांश ठिकाणी मतदार याद्यांचा घोळ झाल्यामुळे बहुतांश मतदारांना आपल्या हक्का पासून वंचित राहावे लागले.  लखमापूर येथील रात्री सव्वा आठ वाजे पर्यंत मतदान प्रक्रि या सुरु होती. पठावेदिगर गटात सर्वाधिक ७३.१४ टक्के मतदान झाले. ३०३९४ मतदारांपैकी २२२३१ मतदारांनी आपला हक्का बजावला.ताहाराबाद गटात ३१८३८ मतदारांपैकी १६६७१ मतदारांनी आपला हक्क बजावला असून ५२.३६ टक्के मतदान झाले. जायखेडा गटात एकूण ३५२६५ मतदारांपैकी २४४७९ मतदारांनी हक्क बजावला. तेथे ६९.४१ टक्के मतदान झाले. नामपूर गटात ५५.४४ टक्के इतके मतदान झाले.एकूण ३४५८४ पैकी १९१७४ मतदारांनी आपला हक्क बजावला.वीरगाव गटात ५८.८७ टक्के मतदान झाले असून एकूण ३३८३१ पैकी १९९१८ मतदारांनी आपला हक्क बजावला ,ठेंगोडा गटात ६१.५३ टक्के मतदान झाले. एकूण ३४२०० पैकी २१०४३ मतदारांनी मतदान केले. ब्राम्हणगाव गटात ६८.५८ टक्के मतदान झाले. एकूण ३३२४१ पैकी २२७९७ मतदारांनी मतदान केले. मतदानासाठी पोलीस निरीक्षक बशीर शेख ,विजय ठाकूरवाड ,सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मगर ,गणेश गुरव ,कृष्णा घायवट आदी अधिकार्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. पिंपळकोठे येथे दुपारी दोन वाजेच्या दरम्यान काही नागरिकांनी तळवाडे भामेर पोच कालव्याला विना परवानगी पाणी सोडलेले पाणी जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांनी बंद केले. त्याचा निषेध म्हणून आज दुपारी अचानक एका जमावाने मतदानावर बिहष्कार टाकला म्हणून नागरिकांना मतदान करण्यास एक प्रकारे मज्जाव केला. मात्र सतर्क पोलीस यंत्रणेमुळे मतदान प्रक्रि या सुरळीत झाली होती.  माजी आमदार संजय चव्हाण यांनी संबधित नागरिकांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले मात्र तरूण शेतकरी ऐकण्याच्या परिस्थितीत नसल्यामुळे चव्हाण यांना माघारी परतावे लागले. (वार्ताहर)