शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

पाण्याच्या काटकसरीतच भवितव्य सुखावह असा जलजीवन मिशन उपक्रमात संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 1:18 PM

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : पाण्याची काटकसर करणे काळाची गरज बनली आहे. पाण्याचा थेंब न् थेंब वाचवले तरच भवितव्य ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : पाण्याची काटकसर करणे काळाची गरज बनली आहे. पाण्याचा थेंब न् थेंब वाचवले तरच भवितव्य सुखात जीवन जगता येईल, असा संदेश जिल्हा परिषदेमार्फत हाती घेण्यात आलेल्या जलजीवन मिशन या उपक्रमातून दिला जात आहे.जलजीवन उपक्रमांतर्गत तळोदा येथे सरपंच व ग्रामसेवकांची तीन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत पंचायत समितीचे उपसभापती लताबाई वळवी, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे, सहाय्यक गटविकास अधिकारी आर.बी.सोनवणे, नितीन पाटील, युवराज सुर्यवंशी, योगेश कोळपकर, तुषार देवरे, विशाल परदेशी आदी उपस्थित होते. दरम्यान गटविकास अधिकारी खर्डे यांनी पाणी बचतीसाठी सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन केले.देश विकासाची पहिली पातळी ठरणाऱ्या ग्रामपंचायतीसाठीच हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या पातळीवर पाणी बचतीसाठी जनजागृती करण्यासाठी भर दिल्यास पाण्याबाबत जनजागृतीचा अपेक्षित निकाल मिळू शकतो. म्हणूनच याची सुरुवात गावापासून करण्यात आली आहे. पाणी बचतीसाठी जनजागृती करतांना पाणी पुरवठा योजना, सांडपाण्याचे नियोजन, शोषखड्डे, बंदिस्त गटारी या बाबींवरही मार्गदर्शन करण्यात येत आहे. शिबीरात नितीन पाटील, युवराज सुर्यवंशी, योगेश कोळपकर यांनी मार्गदर्शन केले.