शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
5
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
6
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
7
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
8
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
9
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
10
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
11
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
12
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
13
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
14
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
15
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
16
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
17
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
18
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
19
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
20
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ

जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट, २३५ योजनांची करणार दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:31 IST

चौकट....... सध्या एकही टँकर सुरू नाही...... पाण्याच्या उपलब्धतेमुळे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात टँकरची गरज भासलेली नाही. मात्र येणाऱ्या ...

चौकट.......

सध्या एकही टँकर सुरू नाही......

पाण्याच्या उपलब्धतेमुळे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात टँकरची गरज भासलेली नाही. मात्र येणाऱ्या दिवसात ३४ गावे आणि १४ वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची वेळ येऊ शकते. यासाठी मार्च महिन्याकरिता ४९ टँकरचे नियोजन करण्यात आले असून यासाठी १ कोटी १८ लाख ८० हजारांचा खर्च अपेक्षित आहे.

असा आहे कृती आराखडा....

मार्च महिन्यातील संभाव्या पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी प्रशासनाने ३० कोटी ४२ लाखांचा कृती आराखडा तयार केला आहे. यामध्ये ६०८ विंधन विहिरी, २३५ नळ योजनांची दुरुस्ती, १६९ पूरक नळ योजना, १२०२ विंधन विहिरींची दुरुस्ती तसेच ४३८ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्याचे निश्चित केले आहे.

विंधन विहिरीवर राहणार भर...

प्रशासनाने १५६ वाड्या आणि ४२७ गावांसाठी विंधन विहिरी घेण्याचे निश्चित केले आहे. यासाठी ३ कोटी ९५ लाख खर्च अपेक्षित आहे. त्याच वेळी २७९ गावे आणि ९० वाड्यांसाठी १ कोटी ७३ लाख रुपये खर्चून खासगी विंधन विहीरींचे अधिग्रहण करण्यात येणार असून त्याद्वारे टंचाईग्रस्त भागाला पाणी पुरविण्यात येणार आहे.

४९ टँकरची लागणार गरज...

मार्च महिन्यात अद्यापपर्यंत जिल्ह्यात एकही टँकर सुरू नाही. मात्र ३१ मार्चपर्यंत काही भागात पाणीटंचाई निमार्ण होण्याची शक्यता आहे. यासाठी ३४ गावे आणि १४ वाड्यांना ४९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी १ कोटी १८ लाख ८० हजार खर्च अपेक्षित आहे.