शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Biyani Murder Case: घाबरु नका, गोपनीय तक्रार करा, पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 18:41 IST

Sanjay Biyani Murder Case: ज्या व्यावसायिक, उद्योगपती किंवा अन्य मंडळींना धमक्या आल्या असतील त्यांनी न घाबरता तक्रारी कराव्यात. त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

नांदेड- व्यावसायिक संजय बियाणी यांची भर दिवसा झालेली हत्येची घटना (Sanjay Biyani Murder Case) ही मराठवाड्यासाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळेच मी तातडीने नांदेडला आलो. ज्यांना कुणाला धमक्या आल्या असतील अशा मंडळींनी घाबरुन न जाता महानिरिक्षक, पोलिस अधीक्षक किंवा माझ्याकडे गोपनीय तक्रारी कराव्यात. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे, असे आवाहन पालकमंत्री अशोकराव चव्हाण ( Ashok Chavhan) यांनी केले.

जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटणकर, विशेष पोलिस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, एसआयटीचे प्रमुख अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांच्यासोबत बैठकीनंतर पालकमंत्री चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, नागरीकांच्या मनात सुरक्षिततेची भावना रहावी यासाठी पोलिसांना सुचना दिल्या आहेत. बियाणी यांच्या हत्येनंतर भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे ज्या व्यावसायिक, उद्योगपती किंवा अन्य मंडळींना धमक्या आल्या असतील त्यांनी न घाबरता तक्रारी कराव्यात. त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. तपासासाठी एसआयटी गठीत करण्यात आली आहे. हत्येमागचे कारण आणि सूत्रधार कोण? हा मूळ प्रश्न आहे. त्यामुळे आताच अंदाज व्यक्त चूकीचे होईल.

बियाणी कुटुंबियांची खाजगीत भेटपालकमंत्री चव्हाण म्हणाले, बियाणी कुटुंबियांची मी स्वता अन् विशेष पोलिस उपमहानिरिक्षक, पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक हे खाजगीत भेट घेणार आहोत. त्यांना याबाबत जी काही माहिती द्यायची आहे. त्यांनी ती द्यावी. ही भेट खाजगी स्वरुपात राहणार आहे. त्यामुळे या गुन्ह्याच्या तपासात मदत होईल.

गृहमंत्र्यांची भेट घेणारगुरुवारी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलिस महासंचालक यांची मुंबईत भेट घेणार आहे. या भेटीत त्यांना नांदेडातील परिस्थितीची माहिती देणार आहे. त्यावर गृहमंत्री काय तो निर्णय घेतील असेही चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणNandedनांदेडCrime Newsगुन्हेगारी