माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
राज्यस्तरीय पर्यावरण आघात व्यवस्थापन प्राधिकरणाने वाळू उपशासाठी आवश्यक असलेली पर्यावरणविषयक मान्यता दिल्यानंतर जिल्ह्यात झालेल्या वाळू लिलावाच्या दोन फेऱ्यानंतर महसूल विभागाला २७ कोटी ९३ लाख ८७ हजार रुपयांचा विक्रमी महसूल प्राप्त झाला आहे. ...
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत बिलोली तालुक्यातील बेळकोणी (बु.) येथील सामान्य कुटुंबातील लक्ष्मी प्रल्हाद डाकेवाड हिने ओबीसी महिला प्रवर्गातून राज्यात दुसरा क्रमांक मिळवून घवघवीत यश मिळविले़ ...
तालुक्यातील बेलूर रस्त्यावरून महाराष्ट्र बसस्थानकाकडे ट्रॅक्टरमध्ये विनापरवाना चार ब्रास रेतीची वाहतूक करीत असल्याचे सिद्ध झाले.त्यावरुन येथील न्यायालयाचे न्यायाधीश एन. आर. गजभिये यांनी विकास साहेबराव किलबिले यास तीन वर्षांचा सश्रम कारावास व ५० हजार ...
शासनाकडून शहर स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी शहरातील रस्ते व परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी अहोरात्र मोहीम राबविली आहे. मोहीम केवळ कागदावर राबविण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. अर्धापुरातील बहुतांश कार्यालयाच्या भिंती पिचकाऱ्यांनी रंगल्या आहेत. ...
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून एप्रिल, मे महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. याचा फटका एप्रिल, मे महिन्यात होणाऱ्या लग्नसराईला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
महापालिकेतील तीन अधिकाऱ्यांना महासभेने सहाय्यक आयुक्त पदावर पदोन्नती दिली होती़ त्यानंतर आयुक्तांनी त्यांची पदोन्नती रद्द करीत त्यांना मूळ पदावर आणले होते़ याबाबत शासनाने १५ मार्च रोजी आदेश काढून अधिकाऱ्यांची पदोन्नती कायम ठेवत त्यांची शैक्षणिक अर्हत ...
महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदी गुरप्रितकौर सोडी यांची निवड करण्याचा महापौरांचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द केला होता़ त्यानंतर सोढी आणि महापौरांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या़ ...
विष्णूपुरी भागात दारु पिण्यासाठी बसलेल्या चार मित्रांमध्ये झालेल्या भांडणानंतर तिघांनी एकाला जबर मारहाण करीत खंजीरने वार करुन खून केला़ ही घटना २०१७ मध्ये घडली होती़ याप्रकरणी जिल्हा न्या़ व्ही़ के़मांडे यांनी तीन आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी सहा ह ...