शेतीसाठी अनावश्यक पाणी पाळ्यांचा आग्रह त्याचवेळी अवैध जलउपसा रोखण्यासाठी झालेली कुचराई यामुळे विष्णूपुरी प्रकल्प तळाला गेला असून चार वर्षानंतर पुन्हा एकदा प्रकल्पातील मृत जलसाठा वापरण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. ...
तालुक्यातील बाबूळगाव येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व म.बा.वि. विभागअंतर्गत गावच्या सरपंचांनी स्लॅबपर्यंतचे काम स्वखर्चाने बांधले, मात्र, पंचायत समितीने त्यांना अद्याप छदामही दिला नसल्याने संतप्त सरपंचांनी आता उपोषणाची तयारी सु ...
एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षाचा विद्यार्थी पुरुषोत्तम शिंदे याने सलग २२ तास ५७ मिनिटे नॉनस्टॉप कार चालवून १ हजार ६९३ किलोमीटर अंतर पार करण्याचा आगळावेगळा विक्रम केला ...
जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकात समाज परिवर्तनाचे व्यापक काम केले. त्यांनी सामाजिक समतेचा जगाला संदेश दिला. नांदेड शहरात त्यांच्या पुतळा निर्मितीचे अभिवचन काँग्रेसने दिले होते़ ...
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सातारा येथे बंदोबस्तासाठी पाठविलेले काही कर्मचारी गैरहजर राहिल्याचे आढळून आले आहेत. अशा बारा पोलिस कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ...
परिसरात रात्रीच्या वेळी चोरट्या मार्गाने वाळूची तस्करी होत आहे. मुदखेड तालुक्यातील घाट पाण्याखाली असून, उत्खनन बंद असतानाही वाळू बाहेर येते कुठून ? असा प्रश्न निर्माण झाला. ...