शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

पल्लवी जोशीच्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार

By admin | Updated: July 23, 2014 00:51 IST

अमरावतीकरांना कोट्यवधी रुपयांनी गंडा घालणाऱ्या श्रीसूर्या समूहाचे मुख्य सूत्रधार समीर जोशी व पल्लवी जोशी यांच्यासह एजन्टला पोलिसांनी अटक केली होती. यापैकी पल्लवी जोशीची

श्रीसूर्या फसवणूक प्रकरण : पोलिसांचा निर्णयअमरावती : अमरावतीकरांना कोट्यवधी रुपयांनी गंडा घालणाऱ्या श्रीसूर्या समूहाचे मुख्य सूत्रधार समीर जोशी व पल्लवी जोशी यांच्यासह एजन्टला पोलिसांनी अटक केली होती. यापैकी पल्लवी जोशीची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जामिनावर सुटका केली. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या या आदेशाला पोलीस सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत.श्रीसूर्या समूहाचे मुख्य सूत्रधार समीर जोशी, पल्लवी जोशी यांच्यासह एजन्ट्सविरुद्ध नागपूर, अमरावती, अकोला, पुणे येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान या प्रकरणातील प्रमुख आरोपी पल्लवी जोशी यांची उच्च न्यायालयाने २३ जून रोजी जामिनावर सुटका केली. परंतु पोलिसांना उच्च न्यायालयाचा हा निर्णय अमान्य आहे. त्यामुळे नागपूर उच्च न्यायालयाच्या शासकीय अभियोक्तांचे मत व विधी आणि न्यायविभाग सहसचिव नागपूर यांच्या परवानगीने उच्च न्यायालयाच्या आदेशांना आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. ही याचिका लवकरच दाखल करण्यात येईल, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश अणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. (प्रतिनिधी)