शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीच नाही, नेपाळच्या सीमेवरून दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात; ३७ जण दबा धरून बसलेत...
2
वेतनवाढीच्या एक दिवस आधी निवृत्त झाले तरी पेन्शनमध्ये लाभ मिळणार : सरकार
3
अपरा एकादशी: पापांचा नाश अन् चुकांना क्षमा; पाहा, महत्त्व अन् मान्यता, ‘अशी’ करा व्रत पूजा
4
ज्योतीने इस्लाम धर्म स्वीकारला, दहशतवाद्यांसोबत संबंध, पाकिस्तानीसोबत लग्न केले?; पोलिसांनी सगळंच सांगितलं
5
कान्सची राणी! कपाळी कुंकू अन् पांढरी साडी परिधान करत ऐश्वर्या रायने दाखवलं भारतीय संस्कृतीचं दर्शन
6
शुक्रवारी अपरा एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी-नारायण कृपा, लाभच लाभ; भरभराट काळ, हाती पैसा राहील!
7
पत्रकाराने असा काय प्रश्न विचारला की डोनाल्ड ट्रम्प यांचा पारा चढला? म्हणाले "चल निघ इथून..."
8
आजचे राशीभविष्य, २२ मे २०२५: नशिबाची साथ, मान-सन्मान; यश, कीर्ती, धन प्राप्तीचा दिवस
9
जगातील कुठलेही क्षेपणास्त्र राेखणार अमेरिकेचे ‘गोल्डन डोम’ कवच, US ला कुणाचा धोका? 
10
झेलेन्स्कींसारखेच डोनाल्ड ट्रम्प यांचे दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी वाजले; रामाफोसा संबंध सुधारण्यासाठी आलेले...  
11
अयोध्येतील श्रीराम मंदिरात व्हिआयपींशिवाय ५ जून रोजी होणार राम दरबार प्राणप्रतिष्ठा सोहळा
12
केंद्राकडून राज्यपालांचा दुरुपयोग करत राज्य सरकारांच्या कामात अडथळे
13
न्यायालय ऑन ड्युटी; वकिलांना मात्र हवी सुट्टी! सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
14
अबुझमाडच्या जंगलात २७ नक्षलींना कंठस्नान; असे घडले एनकाउंटर
15
‘ॲापरेशन सिंदूर’नंतर रॉचे अधिकारी मराठवाड्यात; केंद्र सरकारकडून अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेणे सुरू
16
नाव बसवा राजू... इनाम ५ कोटी... १५ नावांची ओळख अन् बनला सर्वोच्च नेता
17
पाकिस्तानात गृहयुद्ध : स्कूलबसवर हल्ला, सहा जणांचा मृत्यू; मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश, ३८ जण जखमी 
18
‘पायरसी’मुळे सिनेमाला २२,४०० कोटींचा ‘झटका’; फटका कुणाला?
19
देवनार डम्पिंग ग्राउंडवरील बायोगॅस प्रकल्प २ वर्षांत; राज्य सरकारची मंजुरी; प्रतिदिन १८ टन बायोगॅसची निर्मिती
20
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले

सिल्लेवाडा येथे संजीवन समाधी साेहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:26 IST

खापरखेडा : वारकरी संप्रदायात युवा पिढी तयार हाेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विलास जिल्हारे यांनी खापरखेडा नजीकच्या सिल्लेवाडा (ता. ...

खापरखेडा : वारकरी संप्रदायात युवा पिढी तयार हाेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विलास जिल्हारे यांनी खापरखेडा नजीकच्या सिल्लेवाडा (ता. सावनेर) येथील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात आयाेजित श्री संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी साेहळ्यात केले.

या मंदिरातील संजीवन समाधी साेहळ्याचे यंदाचे ३१ वर्ष हाेय. या साेहळ्यानिमित्त गावात राेज विष्णू सहस्रानाम, काकडा आरती व नगरफेरी, ज्ञानेश्वरी पारायण, भजन, हरिपाठ, भजन, प्रवचन, कीर्तन यासह अन्य धार्मिक कार्यक्रमांचे आयाेजन केले हाेते. याप्रसंगी उमेश्वर बारापात्रे, तीर्थ बारहाते, तुळशीदास धर्माकळ, श्रावण भक्ते, एकनाथ गौळकर, विलास जिल्हारे, सुधाकर वंजार, देवराव वनवे, शंकर निकम यांची कीर्तनेही झाली. रविवारी विलास जिल्हारे यांच्या काल्याच्या कीर्तनाने साेहळ्याची सांगता करण्यात आली. भक्ती, ज्ञान, वैराग्य, संतसाहित्याच्या माध्यमातून धर्माविषयीची शिकवण, बंधूभाव, प्रेम यासह अन्य महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले. सिल्लेवाडा परिसरातील तरुण वाममार्गाने न जाता त्यांना वारकरी संप्रदायाकडे वळविले पाहिजे, असे आवाहनही करण्यात आले. शेवटी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.