मानव जातीच्या विकासासाठी बुद्ध धम्माची गरज असून ‘संपूर्ण भारत मी बुद्धमय करेन’ असा संकल्प डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला होता. बाबासाहेबांची ही संकल्पपूर्तीच भिक्खू संघाचा मुख्य उद्देश आहे, ...
पृथ्वीवरील स्वर्ग समजल्या जाणाऱ्या जम्मू-काश्मीरमध्ये सध्या पुराने थैमान घातले आहे. गेल्या ६० वर्षांतला सर्वात भयानक असा पूर जम्मू-काश्मीरमध्ये आलाय. या पुराने १७५ पेक्षा जास्त बळी घेतलेत. ...
छोट्या शहरांना मोठ्या शहरांशी हवाई मार्गाने जोडण्याची योजना शासनाने कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत विदर्भात काही जिल्हे हवाई मार्गाने जोडण्याचीही तयारी सुरू आहे. मात्र गडचिरोली या ...
चालक-वाहकांना डिझेल बचतीचे ज्ञानामृत पाजणाऱ्या एसटी महामंडळाकडून वर्षाकाठी १ लाख २८ हजार लीटर डिझेलचे मातेरे केले जात आहे. ‘डॉकिंग’साठी (एसटीच्या चाकाच्या बुशची स्वच्छता) सर्रास महागडे डिझेल ...