नागपूर येथे एका न्यूज पोर्टलच्या पत्रकाराची आई व दीड वर्षाच्या मुलीचा अपहरण करून निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली आहे. ...
अ.भा. काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षाची कार्यसमिती बरखास्त केली आहे. पक्षाची नवी समिती स्थापन होईपर्यंत कामकाज चालविण्यासाठी देशभरातील ३४ नेत्यांचा समावेश असलेली सुकाणू समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये महाराष्ट्रा ...
नागपूरच्या संत्रा मार्केट परिसरातील खोवा आणि पान विक्रेत्यांच्या मागणीची दखल घेत महामेट्रोने व्यापाऱ्यांकरिता पर्यायी बाजारपेठेची व्यवस्था केली आहे. त्यामुळे खोवा आणि पान विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे. ...
मेट्रो रुळाच्या कठड्यावर ‘साऊंड बॅरिअर’ लावण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे धावताना आजूबाजूची घरे, हॉस्पिटल, शैक्षणिक संस्थांमध्ये ध्वनी प्रदूषण होणार नाही. सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट ही केंद्रीय संस्था या सर्व बाबींचा दोन महिन्यांत अभ्यास करून ...
मेट्रो रेल्वेमुळे नागरिकांना उत्तम आरोग्य मिळेल आणि प्रदूषणाचा धोका कमी राहील. यासह गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासह नागपूरकरांची जीवनशैली बदलणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि.चे (महामेट्रो) व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दी ...
३१ मार्चपर्यत आवश्यक दस्ताऐवज आधारकार्डशी जोडणे अनिवार्य असल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. मात्र यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना वेठीस धरले जात आहे. तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. त्यानंतरही काम होत नाही. यामुळे नागरिक त्रस्त झाले ...
मुंबई येथील रेस्टॉरंटमध्ये आग लागण्याची घटना घडल्यानंतर नागपूर महापालिकेचा अग्निशमन विभाग सक्रिय झाला आहे. शहरातील रेस्टॉरंट, हॉटेल व बार आदींची तपासणी सुरू केली आहे. पाहणी दरम्यान टेरेसवर शेड निर्माण करून खुले रेस्टॉरंट कोणत्याही प्रकारची परवानगी न ...
मानवी जीवन वाचविण्यासाठी अवयवदानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. समाजात हे महत्त्व हळूहळू रुजत आहे. यामुळे ‘ब्रेनडेड’ व्यक्तीकडून अवयवदानाचा आकडाही वाढत चालला आहे. शनिवारी एका ५२ वर्षीय ब्रेनडेड व्यक्तीच्या नातेवाईकांनी पुढाकार घेतल्याने चार रुग्णांना जी ...
देशात मोठ्या कंपन्यांच्या माध्यमातून कमी लोकांना रोजगार मिळाला. याउलट लघु व मध्यम उद्योगांच्या माध्यमातून जास्त लोकांना रोजगार मिळाला आहे. गरजूंना फायनान्स केले तर देशाचा आणि समाजाचा विकास होईल आणि बँकांमध्ये घोटाळे होणार नाहीत, असे मत केंद्रीय सूक्ष ...
कोणताही व्यवसाय हा सेवाभावी वृत्तीने करायला पाहिजे. वकिली व्यवसायाला सुध्दा सेवाभावी वृत्तीची जोड असल्यास यशस्वी होता येईल, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले. ...