अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
रिपब्लिकन चळवळ ही केवळ राजकारणापुरती मर्यादित नाही. मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करणारी ती चळवळ आहे. राज्यघटनेचे प्रास्ताविक हाच रिपब्लिकन चळवळीचा जाहीरनामा आहे आणि त्यासाठी दिवंगत उमाकांत रामटेके आणि असंख्य नेते व कार्यकर्ते हे जीवनभर कार् ...
पावसाळी अधिवेशनाच्या बंदोबस्ताची शहर पोलीस दलाने तय्यारी पूर्ण केली आहे. शहर पोलीस दलाच्या मदतीसाठी राज्यातील विविध ठिकाणांहून १० पोलीस उपायुक्तांसह सुमारे अडीच हजार पोलीस बंदोबस्ताला येणार आहेत. त्यातील ७० टक्के पोलीस अधिकारी आणि कर्मचारी नागपुरात द ...
बुधवारपासून सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनेराज्य सरकारला घेरण्याचा निर्धार केला आहे. नवी मुंबई येथील सिडको जमिनीच्या व्यवहारावरून कॉंग्रेस व सत्ताधारी यांच्यात होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांची सावली या अधिवेशनावर र ...
लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून आदरांजली वाहिली. ‘लोकमत’ आणि ‘लाईफ लाईन ब्लड बँक कम्पोनेट आणि अप्रायसेस सेंटर’ ...
ब्रह्मपुरी वनक्षेत्रातील सी-१ वाघाला बेशुद्ध करून पकडण्याच्या आदेशाविरुद्ध वन्यजीवप्रेमी डॉ. जेरील बनाईत यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. संबंधित आदेश जारी करताना राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक त ...
आदिवासी विकास योजनांतील घोटाळ्याच्या चौकशीवर आतापर्यंत किती रुपये खर्च केले अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी राज्य सरकारला करून यावर तीन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला. ...
शासनाने वैयक्तिक लाभाच्या योजनेतील भ्रष्टाचार थांबविण्यासाठी लाभार्थ्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा करण्याची योजना राबविली. दोन वर्षापासून हा प्रयोग जिल्हा परिषदेत सुरू आहे. परंतु या योजनांचे लाभ लाभार्थ्यांना मिळतच नसल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेत ...
आज आपण स्त्री-पुरुष समानतेच्या कितीही गप्पा मारत असलो तरी ही समानता केवळ आभासी आहे. या समानतेबाबत पुरुष काय विचार करतात...? बहुतांश पुरुषांच्या लेखी तर स्त्री-पुरुष समानता या शब्दाला काहीच महत्त्व नाही. ...
राज्यातील १३ कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत नागपूर येथे वन व अन्य विभागाच्या सहकार्याने ५६ स्थानावर एकाच दिवशी तीन लक्ष रोपट्याचे रोपण करून वृक्षलागवड मोहिमेस सुरुवात करण्यात आली. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गोरेवाडा रोपवाटिका येथे ‘बे ...
सोन्याचा मुकुट चढवून टेकडी गणेशाचा जीर्णोद्धार केला जात आहे. महापालिकेच्या शाळांना मंदिर समजून त्यांचा जीर्णोद्धार करण्यासाठी मनात ‘राम’ असण्याची गरज आहे. यासाठी बजरंग दलाचे ‘हनुमान’ रान का पेटवत नाहीत ? ...