कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारासाठी खासगी डॉक्टरांना जबाबदार धरले जात आहे. लोकप्रतिनिधींच्या चुकांचे खापर दुसऱ्यांच्या माथी मारण्याचा हा प्रकार थांबवायला हवा, असे मत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर यांनी व्यक्त केले. ...
महाराष्ट्र शासन कोरोना संक्रमण टाळण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियान राबवित आहे. या अभियानात महत्त्वाचा वाटा आशा वर्करचा आहे. या अभियानाच्या माध्यमातून राज्यभरात व्यापक सर्वेक्षण होणार आहे. परंतु आशांनी अभियानाची जबाबदारी घेण्यास नकार दिला आ ...
सध्या कळमना फळे बाजारात संत्रा आणि मोसंबीची आवक गेल्यावर्षीच्या तुलनेत दुप्पट आहे. गेल्यावर्षी १ ते २० सप्टेंबरदरम्यान दोन्ही फळांची १४१ क्विंटल तर यंदा याच कालावधीत ६,५२९ क्विंटल आवक झाली. ...
सीताबर्डी मर्चंट्स असोसिएशनच्या सर्व दुकानदारांनी बुधवारी हॉकर्सविरोधात एकजुटतेचे प्रदर्शन करीत हॉकर्सना दुकानासमोर अवैध व्यवसाय करण्यास मनाई करून हुसकावून लावले. यापुढे अवैध हॉकर्सना दुकानासमोर अतिक्रमण करू न देण्याचा निर्धार सीताबर्डी मेनरोड येथील ...
वातावरणात बदल झाल्याने वीज पुरवठा खंडित होणे सामान्य बाब झाली आहे. शहराची वीज वितरण व्यवस्था हलक्याफुलक्या पावसालाही सहन करू शकत नसल्याचे दिसते आहे. विशेष म्हणजे कंपनी दर आठवड्याला मेंटेनन्सच्या नावावर तासन्तास वीज पुरवठा खंडित ठेवते. वीज पुरवठा खंडि ...
शहरातील खासगी रुग्णालये ऑक्सिजनची साठेबाजी करीत आहेत. त्यांच्याकडे ऑक्सिजनचा मुबलक साठा उपलब्ध आहे. त्यामुळे इतर रुग्णालयांना ऑक्सिजनची टंचाई निर्माण होऊ शकते, अशी धक्कादायक माहिती बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला देण्यात आली. ...
नागपूर जिल्ह्यात कोरोनाचे थैमान कायम आहे. बुधवारी ५१ रुग्णांचा मृत्यू झाला. यात शहरातील ३६, ग्रामीणमधील ७ आणि जिल्ह्याबाहेरचे ८ जण आहेत. तर १,२९१ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात शहरातील ९४५, ग्रामीणमधील ३३८ आणि जिल्ह्याबाहेरचे ८ जण आहेत. ...
आरोग्य यंत्रणेत अपुरे मनुष्यबळ असल्याने शासनाने कंत्राटी पद्धतीवर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला परवानगी दिली. पण कोरोनाच्या भीतीपोटी आरोग्य कर्मचारी युद्धातून माघार घेत आहेत. उमेदवारांचे अर्ज मोठ्या प्रमाणात येत असले तरी, निम्म्यावर लोक रुजूच होत ...
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत नागपूर-छिंदवाडा ब्रॉडगेजचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर केवळ ५० किलोमीटर प्रतितास या वेगाने रेल्वेगाड्या धावू शकणार आहेत. या सेक्शनमध्ये ६० किलोमीटर प्रतितास वेगाने रेल्वेगाड्या चालविण्याची परवानगी मागण्यात आली होती. परं ...
कोरोना संक्रमणाची धास्ती सर्वत्र पसरली आहे. शासकीय विभागांमध्ये, याच धास्तीचे कारण पुढे करून कामचुकारपणा केला जाता आहे. महानगरपालिकेत आरटीआयचे अर्ज करणाऱ्यांना, थेट नकार कळवला जात आहे. ...