आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टेबाजी करणाऱ्या दोन अड्ड्यावर मानकापूर आणि यशोधरानगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापे घातले. पोलिसांनी या दोन अड्ड्यावरून ५ बुकींना जेरबंद केले. ...
नागपूर शहराने स्मार्ट सिटी रॅकिंगमध्ये सुधारणा करीत ४८ वरून २३ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. राज्यात पुणे आणि नाशिक वगळता इतर सर्व शहरे नागपूरच्या मागे आहेत. ...
सनातन धर्म युवा सभेच्या वतीने कस्तुरचंद पार्क मैदानात गेल्या ६८ वर्षांपासून आयोजित केला जात असलेला रावणदहनाचा कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. ...
कोरोना संक्रमणाने महाराष्ट्रात गंभीर रूप धारण केले आहे. अशा परिस्थितीत केवळ कायदे व दंड करून मार्ग निघणार नाही. त्यामुळे घरोघरी आरोग्य साक्षरता निर्माण करणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील आरोग्य संदर्भातील वस्तुस्थितीचा नकाशा तयार करण्यासाठी, नेमकी स ...
कोरोनाच्या रुग्णसंख्येचा वेग कायम असताना मृत्यूच्या संख्येत घट होताना दिसून येत आहे. ही एक समाधानाची बाब आहे. विशेष म्हणजे, याच महिन्यात सर्वाधिक ६४ बळीची नोंद झाली असताना शुक्रवारी ही संख्या ३८वर आली. ...
कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन झाल्यानंतर अन्न पुरवठा विभागाचे महत्त्व भरपूर वाढले. रेशनच्या धान्याने लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात लोकांचे पोट भरले. जे कार्डधारक कधी रेशनच्या दुकानात जात नव्हते, त्यांनीही कार्डवर मिळणारे रेशन घेतले. रेशनची अचानक माग ...
जिल्ह्यातील गावठाणातील व इतर शासकीय जमिनीवर करण्यात आलेले ग्रामीण भागातील १६ हजारावर अतिक्रमण नियमानुकूल करण्यात येणार आहे. त्यापैकी शासकीय जमिनीवर असलेल्या १२ हजारांवर अतिक्रमित जागांची यादी गट विकास अधिकाऱ्यांकडून मंजुरीसाठी संबंधित विभागांकडे पाठव ...
महापौर संदीप जोशी यांनी २६ आणि २७ सप्टेंबरला जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. पण नागपूरकरांनी जनता कर्फ्यू नाकारला असून शनिवारी नागपुरातील सर्वच बाजारपेठा खुल्या होत्या आणि नागरिकांची बाजारात व रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.कोरोना संसर्गावर ...
जिल्हा परिषदेतील काही सक्रिय सदस्यांची डोकेदुखी अधिकाऱ्यांना सहन करावी लागत आहे. कुठल्याही कामासाठी आलेला जास्तीत जास्त निधी आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी हे सदस्य अधिकाऱ्यांवर दबाव वाढवीत आहेत. विशेष म्हणजे निधी वाटपाचे काही नियम आहेत, पण काही सद ...
कळमना फळे बाजारात यंदाच्या हंगामात फळे चोरीच्या घटना वाढल्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. या घटनांवर प्रशासकाला नियंत्रण आणण्यात अपयश आले आहे. याचा निषेध म्हणून शनिवारी आडतिया आणि व्यापाºयांनी फळांचा लिलाव बंद पाडून बाजारात ...