शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

महत्त्वपूर्ण मुद्दा : मृत विवाहितेचा दावा बहीण पुढे चालवू शकते का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 9:25 PM

अपत्यहीन विवाहितेच्या मृत्यूनंतर तिच्या पतीविरुद्धचा दावा तिची बहीण पुढे चालवू शकते का? असा महत्त्वपूर्ण मुद्दा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्णयासाठी निश्चित केला आहे.

ठळक मुद्देकुटुंब न्यायालयाला द्यायचाय निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अपत्यहीन विवाहितेच्या मृत्यूनंतर तिच्या पतीविरुद्धचा दावा तिची बहीण पुढे चालवू शकते का? असा महत्त्वपूर्ण मुद्दा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्णयासाठी निश्चित केला आहे. त्यावर ३१ मार्चपर्यंत निर्णय देण्याचा आदेश यवतमाळ कुटुंब न्यायालयाला देण्यात आला आहे.गोपाल धाबर्डे यांची विभक्त पत्नी ललिता यांनी कर्करोगावरील उपचारासाठी झालेला खर्च वसूल करण्यासाठी व पुढील उपचाराकरिता आर्थिक मदत मिळण्याकरिता कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका प्रलंबित असताना २१ सप्टेंबर २०१५ रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अधिकृत वारसदार म्हणून ही याचिका पुढे चालविण्याची परवानगी मिळण्यासाठी ललिता यांची बहीण माया पाटील यांनी कुटुंब न्यायालयात अर्ज दाखल केला होता. कुटुंब न्यायालयाने १७ सप्टेंबर २०१६ रोजी तो अर्ज मंजूर केला. त्याविरुद्ध धाबर्डे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. कायद्यानुसार पती हा पत्नीच्या मृत्यूनंतर तिच्याविषयीच्या सर्व जबाबदाऱ्यांतून मुक्त होतो, असे त्यांचे म्हणणे होते. उच्च न्यायालयाने याचिकेवरील सुनावणीनंतर वरील मुद्दा निर्णयासाठी निश्चित केला. तसेच, पक्षकारांनी कुटुंब न्यायालयात हजर होऊन २९ फेब्रुवारीपर्यंत लेखी म्हणणे सादर करावे आणि कुटुंब न्यायालयाने या मुद्यावर ३१ मार्चपर्यंत निर्णय जारी करावा, असे आदेश दिले. याचिकेवर न्या. रवींद्र घुगे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. तेजस देशपांडे यांनी कामकाज पाहिले.

 

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयFamilyपरिवारCourtन्यायालय