शहरं
Join us  
Trending Stories
1
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
2
बांगलादेश कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाल्या? 
3
किरकोळ गुंतवणूकदारांनी 'या' १० शेअर्समध्ये टाकले ₹१८,००० कोटी! सुजलॉन त्यापैकी एक, आणखी नावं कोणती?
4
"राहुल गांधी पंतप्रधान होवोत अथवा न होवोत, आमचा हेतू...!" बिहार निवडणुकीसंदर्भात बोलताना काय म्हणाले रॉबर्ट वाड्रा? 
5
क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! बिटकॉइन १५ लाख तर इथर १.३५ लाखानं कोसळला; ही आहेत कारणं
6
दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
7
MLA Disqualification Case: 'आमदारांचं प्रकरण दोन आठवड्यात निकाली काढा, नाहीतर...'; सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांवर संतापले
8
दिल्ली स्फोट तपास: कोडवर्ड, 'वुल्फ आवर' आणि महिला दहशतवाद्यांचे 'ऑरोरा-लूना' पथक!
9
ओवेसींच्या पाठिंब्यामुळे प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत मारली बाजी, कोण आहेत काँग्रेसचे आमदार नवीन यादव?
10
Delhi Blast : नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
11
निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार, बॉम्ब टाकण्याचे आदेश, शेख हसीना दोषी, कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा 
12
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; Gold २ हजारांपेक्षा अधिकनं झालं स्वस्त, Silver मध्ये ६५०० ची घसरण
13
भाजपाचा यू टर्न! काशिनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला स्थगिती; पालघर साधू हत्याकांडात झाले होते आरोप
14
Video: माकडाच्या उडीने REEL मध्ये आलं वेगळंच 'थ्रिल' !! घाबरलेल्या मुलीने पुढे काय केलं बघा
15
चाणक्यनीती: कोणी त्रास देत असेल तर अशा हितशत्रूंशी लढण्यासाठी वापरा 'या' ३ गुप्त रणनीती! |
16
Yuvraj Singh Father Yograj Singh : "मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
17
भारत सरकार शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठवणार? नियम काय सांगतात?
18
भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क
19
ATM मध्ये दोनदा 'कॅन्सल' बटन दाबल्यास तुमचे पैसे सुरक्षित राहतात? व्हायरल दाव्याचे सत्य काय?
20
Bihar CM: नितीश कुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री! भाजप प्रदेशाध्यक्षांनीच गोंधळ थांबवला; म्हणाले, "फक्त..."
Daily Top 2Weekly Top 5

शुभांशू यांना २४ तासात १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त दिसतातच कसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 12:43 IST

Nagpur : याच स्टेशनवर साडे नऊ महिने अडकल्या होत्या सुनीता विल्यम्स

निशांत वानखेडेनागपूर : बुधवारी अवकाशात ड्रोपावलेले भारतीय बु अंतराळवीर शुभांशु शुक्ला गुरुवारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाजर पोहोचले व अवकाशात त्यांची धर्मती सुरुसुद्धा झाली आहे. या स्थानकावर शुभांशू १४ दिवस मुक्कामी आहेत. या १४ दिवसांत आपण १४ सूर्योदय व १४ सूर्यास्त पाहू, पण शुभांशू यांना एकाच दिवसात १६ सुर्योदय व १६ सूर्यास्त बघायला मिळत आहेत. हे कसे होते, हा प्रश्न तुम्हाला पडताच असेल, हो की नाही?

खगोल अभ्यासक प्रभाकर दौड यांच्याकडून याचे उत्तर जाणून घेऊया. मित्रांनो, आपल्या पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला एक वर्ष म्हणजे ३६५ दिवस लागतात, पण स्वतःभोवती प्रदक्षिणा मारायला २४ तास म्हणजे एक दिवस व एक राज लागते. म्हणजे आपण पृथ्वीठरची माणसे एका दिवसात एक सूर्योदय व एक सूर्यास्त पाहतो, आता आपल्याला अवकाशातील या अंतराळ स्थानकाविषयी माहिती असायला हवी. हे अंतराळ केंद्र २७,५०० किलोमीटर प्रतितास या वेगाने पृथ्वीभोवती फिरते आहे. या ठेगाने पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण करायला २० ते २५ मिनिटे म्हणजे फार फार तर दीड तास लागतो. हा कमी अधिक तेल केंद्राच्या तिषुततृत्त, कर्कवृत्त किंता छुतावरून मार्गक्रमण करताना होतो.

दीड तासात एक प्रदक्षिणा म्हणजे ४५ मिनिटात एका बाजूला दिवस व दुसऱ्या ४५ मिनिटात रात्र अनुभवायला मिळते. दीड तासात १ यानुसार हे केंद्र २४ तासात पृथ्वीभोवती १६ प्रदक्षिणा घालते. याच कारणाने शुभांशु यांना एका दिवसात १५ ते १६ सूर्योदय त तेवढेच सूर्यास्त बघायला मिळतात. याचा अर्थ ते १४ दिवसांत २२४ सूर्योदय व तैवढेच सूर्यास्तही अनुभवणार आहेत.

याच स्टेशनवर साडे नऊ महिने अडकल्या होत्या सुनीता विल्यम्सचारच महिन्यांपूर्वी भारतीय संशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या याच अंतराळ केंद्रावरून परतल्या आहेत, त्या आठ दिवसांसाठी या केंद्रावर गेल्या होत्या. मात्र, त्यांच्या यानात बिधाड़ आल्याने त्यांना तब्बल साढ़े नऊ महिने या केंद्रावर राहावे लागले होते.

शुभांशूच्या वारीचे महत्त्वशुभांशू शुक्ला यांना अंतराळात पाठविण्यासाठी भारताला ५८४ कोटी रुपये मोजावे लागले आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इयो लवकरच गगनयान मोहीम आणि मानवासहित चांद्रयान मोहीम राबविणार आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी शुभांशू अंतराळ केंद्रावर पोहोचले आहेत. शिवाय येत्या काही वर्षात भारत स्वतःचे अंतराळ केंद्र तयार करून अवकाशात स्थापन करणार आहे. २०३० पर्यंतचे हे लक्ष्य होते. मात्र, त्याचा खर्च अवाढव्य असल्याने ही मोहीम २०३५ व्या आसपास होईल, असे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :NASAनासाnagpurनागपूर