शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
2
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
3
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
4
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
5
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
6
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
7
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
8
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?
9
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
11
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
12
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
13
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
14
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
15
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
16
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
17
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
18
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
19
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
20
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!

शुभांशू यांना २४ तासात १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त दिसतातच कसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 12:43 IST

Nagpur : याच स्टेशनवर साडे नऊ महिने अडकल्या होत्या सुनीता विल्यम्स

निशांत वानखेडेनागपूर : बुधवारी अवकाशात ड्रोपावलेले भारतीय बु अंतराळवीर शुभांशु शुक्ला गुरुवारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाजर पोहोचले व अवकाशात त्यांची धर्मती सुरुसुद्धा झाली आहे. या स्थानकावर शुभांशू १४ दिवस मुक्कामी आहेत. या १४ दिवसांत आपण १४ सूर्योदय व १४ सूर्यास्त पाहू, पण शुभांशू यांना एकाच दिवसात १६ सुर्योदय व १६ सूर्यास्त बघायला मिळत आहेत. हे कसे होते, हा प्रश्न तुम्हाला पडताच असेल, हो की नाही?

खगोल अभ्यासक प्रभाकर दौड यांच्याकडून याचे उत्तर जाणून घेऊया. मित्रांनो, आपल्या पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला एक वर्ष म्हणजे ३६५ दिवस लागतात, पण स्वतःभोवती प्रदक्षिणा मारायला २४ तास म्हणजे एक दिवस व एक राज लागते. म्हणजे आपण पृथ्वीठरची माणसे एका दिवसात एक सूर्योदय व एक सूर्यास्त पाहतो, आता आपल्याला अवकाशातील या अंतराळ स्थानकाविषयी माहिती असायला हवी. हे अंतराळ केंद्र २७,५०० किलोमीटर प्रतितास या वेगाने पृथ्वीभोवती फिरते आहे. या ठेगाने पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण करायला २० ते २५ मिनिटे म्हणजे फार फार तर दीड तास लागतो. हा कमी अधिक तेल केंद्राच्या तिषुततृत्त, कर्कवृत्त किंता छुतावरून मार्गक्रमण करताना होतो.

दीड तासात एक प्रदक्षिणा म्हणजे ४५ मिनिटात एका बाजूला दिवस व दुसऱ्या ४५ मिनिटात रात्र अनुभवायला मिळते. दीड तासात १ यानुसार हे केंद्र २४ तासात पृथ्वीभोवती १६ प्रदक्षिणा घालते. याच कारणाने शुभांशु यांना एका दिवसात १५ ते १६ सूर्योदय त तेवढेच सूर्यास्त बघायला मिळतात. याचा अर्थ ते १४ दिवसांत २२४ सूर्योदय व तैवढेच सूर्यास्तही अनुभवणार आहेत.

याच स्टेशनवर साडे नऊ महिने अडकल्या होत्या सुनीता विल्यम्सचारच महिन्यांपूर्वी भारतीय संशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या याच अंतराळ केंद्रावरून परतल्या आहेत, त्या आठ दिवसांसाठी या केंद्रावर गेल्या होत्या. मात्र, त्यांच्या यानात बिधाड़ आल्याने त्यांना तब्बल साढ़े नऊ महिने या केंद्रावर राहावे लागले होते.

शुभांशूच्या वारीचे महत्त्वशुभांशू शुक्ला यांना अंतराळात पाठविण्यासाठी भारताला ५८४ कोटी रुपये मोजावे लागले आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इयो लवकरच गगनयान मोहीम आणि मानवासहित चांद्रयान मोहीम राबविणार आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी शुभांशू अंतराळ केंद्रावर पोहोचले आहेत. शिवाय येत्या काही वर्षात भारत स्वतःचे अंतराळ केंद्र तयार करून अवकाशात स्थापन करणार आहे. २०३० पर्यंतचे हे लक्ष्य होते. मात्र, त्याचा खर्च अवाढव्य असल्याने ही मोहीम २०३५ व्या आसपास होईल, असे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :NASAनासाnagpurनागपूर