शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
2
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार; 'सेवा तीर्थ'साठी किती खर्च?
3
सोन्याच्या दुकानात चोरी केली, परत जाताना गुटखा खाण्यासाठी मास्क काढला अन् सीसीटीव्हीत कैद झाला, पोहोचला तुरुंगात
4
Travel : २६ जानेवारीचा लॉन्ग वीकेंड आणि वृंदावनची वारी! कान्हाच्या नगरीत फिरण्यासाठी 'हे' आहे परफेक्ट प्लॅनिंग
5
आमचा अणुबॉम्ब भारत, इस्रायल, अमेरिकेच्या विरोधात...', अणु सिद्धांतावर पाकिस्तानचा मोठा दावा
6
"आम्ही कुणाला गुलाम बनवलं नाही, आम्ही तर...", काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
7
प्यारवाली लव्हस्टोरी! ४० वर्षांनी 'ती' म्हणाली 'हो', तरुणपणी झालं नाही लग्न; आता जुळल्या रेशीमगाठी
8
मुकुल अग्रवाल यांनी विकत घेतले 100 वर्ष जुन्या कंपनीचे तब्बल 4 कोटी शेअर, ₹18 वर आलाय भाव; तुमच्याकडे आहेत का?
9
आता कानावरही विश्वास ठेवू नका; इंदूरमध्ये भावाच्या आवाजात फोन आला अन् शिक्षिकेचे ९७ हजार उडाले!
10
हॉर्मुझचा जलमार्ग इराण रोखणार? जागतिक तेल बाजार धास्तावला; पेट्रोल-डिझेलच्या किमती भडकणार?
11
BBL: बिग बॅश लीगमध्ये रिझवानचा घोर अपमान; कर्णधारानं भर मैदानातून धाडलं बाहेर, कारण काय?
12
१० प्रभागांत 'हॉट सीट'; निवडणुकीत 'बिग फाइट', भाजपचे महानगराध्यक्ष, माजी महापौर, सभापतींच्या लढतीकडे लक्ष!
13
गुंतवणूकदारांना दिलासा! टाटा स्टील आणि एसबीआयमध्ये मोठी खरेदी; निफ्टी पुन्हा २५,७०० च्या पार
14
दुसऱ्यांदा फेल झाले ISRO चे मिशन; PSLV-C62 मध्ये नेमका काय बिघाड झाला? जाणून घ्या...
15
ठाकरेंची 'मशाल' हाती घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरली बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, गल्लोगल्ली केला प्रचार
16
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पुढे गेल्या...! ग्रामीण भागातील निवडणुकीचे बिगुल कधी वाजणार? सर्वोच्च न्यायालयाने दिली नवी मुदत
17
सौदी अरेबियात अवैध स्थलांतरितांविरोधात मोठी कारवाई; आतापर्यंत १० हजार लोकांना देशाबाहेर हाकलले
18
राज ठाकरेंनी अदानींच्या वाढलेल्या उद्योगांवरून घेरले; अमित साटमांनी केला पलटवार, फोटो दाखवत म्हणाले...
19
Dry Day: मुंबई, पुण्यासह राज्यात सर्व २९ महापालिका क्षेत्रात १३ ते १६ जानेवारी या चार दिवस 'ड्राय डे'
20
"भाजपच्या बुलडोझरला न घाबरता आमचा कार्यकर्ता निर्धाराने उभा, काँग्रेसचाच झेंडा फडकणार"
Daily Top 2Weekly Top 5

शुभांशू यांना २४ तासात १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त दिसतातच कसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 12:43 IST

Nagpur : याच स्टेशनवर साडे नऊ महिने अडकल्या होत्या सुनीता विल्यम्स

निशांत वानखेडेनागपूर : बुधवारी अवकाशात ड्रोपावलेले भारतीय बु अंतराळवीर शुभांशु शुक्ला गुरुवारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाजर पोहोचले व अवकाशात त्यांची धर्मती सुरुसुद्धा झाली आहे. या स्थानकावर शुभांशू १४ दिवस मुक्कामी आहेत. या १४ दिवसांत आपण १४ सूर्योदय व १४ सूर्यास्त पाहू, पण शुभांशू यांना एकाच दिवसात १६ सुर्योदय व १६ सूर्यास्त बघायला मिळत आहेत. हे कसे होते, हा प्रश्न तुम्हाला पडताच असेल, हो की नाही?

खगोल अभ्यासक प्रभाकर दौड यांच्याकडून याचे उत्तर जाणून घेऊया. मित्रांनो, आपल्या पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला एक वर्ष म्हणजे ३६५ दिवस लागतात, पण स्वतःभोवती प्रदक्षिणा मारायला २४ तास म्हणजे एक दिवस व एक राज लागते. म्हणजे आपण पृथ्वीठरची माणसे एका दिवसात एक सूर्योदय व एक सूर्यास्त पाहतो, आता आपल्याला अवकाशातील या अंतराळ स्थानकाविषयी माहिती असायला हवी. हे अंतराळ केंद्र २७,५०० किलोमीटर प्रतितास या वेगाने पृथ्वीभोवती फिरते आहे. या ठेगाने पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण करायला २० ते २५ मिनिटे म्हणजे फार फार तर दीड तास लागतो. हा कमी अधिक तेल केंद्राच्या तिषुततृत्त, कर्कवृत्त किंता छुतावरून मार्गक्रमण करताना होतो.

दीड तासात एक प्रदक्षिणा म्हणजे ४५ मिनिटात एका बाजूला दिवस व दुसऱ्या ४५ मिनिटात रात्र अनुभवायला मिळते. दीड तासात १ यानुसार हे केंद्र २४ तासात पृथ्वीभोवती १६ प्रदक्षिणा घालते. याच कारणाने शुभांशु यांना एका दिवसात १५ ते १६ सूर्योदय त तेवढेच सूर्यास्त बघायला मिळतात. याचा अर्थ ते १४ दिवसांत २२४ सूर्योदय व तैवढेच सूर्यास्तही अनुभवणार आहेत.

याच स्टेशनवर साडे नऊ महिने अडकल्या होत्या सुनीता विल्यम्सचारच महिन्यांपूर्वी भारतीय संशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या याच अंतराळ केंद्रावरून परतल्या आहेत, त्या आठ दिवसांसाठी या केंद्रावर गेल्या होत्या. मात्र, त्यांच्या यानात बिधाड़ आल्याने त्यांना तब्बल साढ़े नऊ महिने या केंद्रावर राहावे लागले होते.

शुभांशूच्या वारीचे महत्त्वशुभांशू शुक्ला यांना अंतराळात पाठविण्यासाठी भारताला ५८४ कोटी रुपये मोजावे लागले आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इयो लवकरच गगनयान मोहीम आणि मानवासहित चांद्रयान मोहीम राबविणार आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी शुभांशू अंतराळ केंद्रावर पोहोचले आहेत. शिवाय येत्या काही वर्षात भारत स्वतःचे अंतराळ केंद्र तयार करून अवकाशात स्थापन करणार आहे. २०३० पर्यंतचे हे लक्ष्य होते. मात्र, त्याचा खर्च अवाढव्य असल्याने ही मोहीम २०३५ व्या आसपास होईल, असे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :NASAनासाnagpurनागपूर