शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

शुभांशू यांना २४ तासात १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त दिसतातच कसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 12:43 IST

Nagpur : याच स्टेशनवर साडे नऊ महिने अडकल्या होत्या सुनीता विल्यम्स

निशांत वानखेडेनागपूर : बुधवारी अवकाशात ड्रोपावलेले भारतीय बु अंतराळवीर शुभांशु शुक्ला गुरुवारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाजर पोहोचले व अवकाशात त्यांची धर्मती सुरुसुद्धा झाली आहे. या स्थानकावर शुभांशू १४ दिवस मुक्कामी आहेत. या १४ दिवसांत आपण १४ सूर्योदय व १४ सूर्यास्त पाहू, पण शुभांशू यांना एकाच दिवसात १६ सुर्योदय व १६ सूर्यास्त बघायला मिळत आहेत. हे कसे होते, हा प्रश्न तुम्हाला पडताच असेल, हो की नाही?

खगोल अभ्यासक प्रभाकर दौड यांच्याकडून याचे उत्तर जाणून घेऊया. मित्रांनो, आपल्या पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला एक वर्ष म्हणजे ३६५ दिवस लागतात, पण स्वतःभोवती प्रदक्षिणा मारायला २४ तास म्हणजे एक दिवस व एक राज लागते. म्हणजे आपण पृथ्वीठरची माणसे एका दिवसात एक सूर्योदय व एक सूर्यास्त पाहतो, आता आपल्याला अवकाशातील या अंतराळ स्थानकाविषयी माहिती असायला हवी. हे अंतराळ केंद्र २७,५०० किलोमीटर प्रतितास या वेगाने पृथ्वीभोवती फिरते आहे. या ठेगाने पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण करायला २० ते २५ मिनिटे म्हणजे फार फार तर दीड तास लागतो. हा कमी अधिक तेल केंद्राच्या तिषुततृत्त, कर्कवृत्त किंता छुतावरून मार्गक्रमण करताना होतो.

दीड तासात एक प्रदक्षिणा म्हणजे ४५ मिनिटात एका बाजूला दिवस व दुसऱ्या ४५ मिनिटात रात्र अनुभवायला मिळते. दीड तासात १ यानुसार हे केंद्र २४ तासात पृथ्वीभोवती १६ प्रदक्षिणा घालते. याच कारणाने शुभांशु यांना एका दिवसात १५ ते १६ सूर्योदय त तेवढेच सूर्यास्त बघायला मिळतात. याचा अर्थ ते १४ दिवसांत २२४ सूर्योदय व तैवढेच सूर्यास्तही अनुभवणार आहेत.

याच स्टेशनवर साडे नऊ महिने अडकल्या होत्या सुनीता विल्यम्सचारच महिन्यांपूर्वी भारतीय संशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या याच अंतराळ केंद्रावरून परतल्या आहेत, त्या आठ दिवसांसाठी या केंद्रावर गेल्या होत्या. मात्र, त्यांच्या यानात बिधाड़ आल्याने त्यांना तब्बल साढ़े नऊ महिने या केंद्रावर राहावे लागले होते.

शुभांशूच्या वारीचे महत्त्वशुभांशू शुक्ला यांना अंतराळात पाठविण्यासाठी भारताला ५८४ कोटी रुपये मोजावे लागले आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इयो लवकरच गगनयान मोहीम आणि मानवासहित चांद्रयान मोहीम राबविणार आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी शुभांशू अंतराळ केंद्रावर पोहोचले आहेत. शिवाय येत्या काही वर्षात भारत स्वतःचे अंतराळ केंद्र तयार करून अवकाशात स्थापन करणार आहे. २०३० पर्यंतचे हे लक्ष्य होते. मात्र, त्याचा खर्च अवाढव्य असल्याने ही मोहीम २०३५ व्या आसपास होईल, असे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :NASAनासाnagpurनागपूर