शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
4
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
7
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
8
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
9
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
10
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
11
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
12
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
13
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

शेतकऱ्यांनी स्वत: व्यापारी व्हावे : भीमराव कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 11:39 PM

शेतकऱ्यांनी आता आधुनिकतेकडे वळण्याची गरज आहे. शिक्षित होऊन शेती करण्यासह उत्पादित मालाच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांनी स्वत: व्यापारी होऊन विक्रीवर लक्ष देणे ही काळाची गरज असल्याचे मत प्रगत संत्रा उत्पादक भीमराव कडू यांनी चर्चासत्रात ‘संत्रा विक्रीची व्यवस्था’, या विषयावर बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्दे वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल :‘संत्रा विक्रीची व्यवस्था’, या विषयावर चर्चासत्रात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांनी आता आधुनिकतेकडे वळण्याची गरज आहे. शिक्षित होऊन शेती करण्यासह उत्पादित मालाच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांनी स्वत: व्यापारी होऊन विक्रीवर लक्ष देणे ही काळाची गरज असल्याचे मत प्रगत संत्रा उत्पादक भीमराव कडू यांनी चर्चासत्रात ‘संत्रा विक्रीची व्यवस्था’, या विषयावर बोलताना व्यक्त केले.शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांवर अवलंबून न राहता स्वत: संत्रा विक्रीसाठी पुढे यावे. राज्य शासनाने विक्रीची व्यवस्था केली आहे. ते शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीचे मोठे साधन आहे. याकरिता थोडेफार प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे आता स्वत:च बाजारात संत्री विकत असल्यामुळे अडीच पट उत्पन्न मिळत आहे. उदाहरण देताना कडू म्हणाले, कळमना बाजारात दोन हजार रुपये टन भावाने संत्री विकली जातात. त्याकरिता तीन हजार रुपये टन वाहतूक खर्च येतो. पण भावाला पुणे येथे पाठवून संत्रा विक्रीचा गट तयार केला. २० हजार रुपये टन किमतीचा संत्रा पुणे येथे पाठवितो. त्याकरिता ८ हजार रुपये वाहतूक खर्च येतो. हा संत्रा राज्य पणन महासंघाने उभ्या केलेल्या आठवडी बाजारात ५० हजार रुपये टनापर्यंत विकला जातो. या प्रक्रियेत मला २० हजार आणि भावाला २२ हजार रुपये मिळतात. सर्व उत्पन्न घरातच आहे. कडू यांची कळमेश्वर तालुक्यात पारडी-देशमुख येथे २० एकरवर संत्र्याची बाग आहे. वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलसारखे माध्यम संत्रा उत्पादकांना लोकमतने उपलब्ध करून दिले आहे. पण चर्चासत्रात शेतकऱ्यांची हजेरी कमी असल्यावर त्यांनी खंत व्यक्त केली.

टॅग्स :world orange festival Nagpurवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरFarmerशेतकरी