शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

दोहा-शारजाहला विदर्भातील भिवापुरी मिरचीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2020 12:48 PM

मागील चार महिन्यांपासून विदेशातील विमानसेवा बंद आहे. परिणामत: शारजाहमधील अनेक नागरिकांना आपल्या खाद्यपदार्थांमध्ये मिरचीचा वापर करता आला नाही.

ठळक मुद्देएआयएटीसीएल भाज्या पाठविण्याच्या तयारीत

वसीम कुरैशीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सौदी अरबमधील दोहा आणि शारजाहमध्ये विदर्भातील हिरव्या मिरचीची टंचाई जाणवायला लागली आहे. मागील चार महिन्यांपासून विदेशातील विमानसेवा बंद आहे. परिणामत: शारजाहमधील अनेक नागरिकांना आपल्या खाद्यपदार्थांमध्ये मिरचीचा वापर करता आला नाही. त्यामुळे या नागरिकांना भिवापुरी मिरचीसोबतच अन्य भाज्यांचीही प्रतीक्षा लागून राहिली आहे.

नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी आठवड्यातून चार दिवस कतार आणि एअर अरेबियासाठी विमानसेवा सुरू होती. या दोन्ही फ्लाईटमधून सुमारे तीन टन भाज्या पाठिवल्या जायच्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातून सर्वाधिक प्रमाणात मिरची पाठविली जायची. या शिवाय कोथिंबीर, पालक, मेथी, आवळा, भेंडी, टमाटर, कुंदरू, अद्रक, लसूण आदींचीही निर्यात केली जात असे.

शारजाहमध्ये उज्बेकिस्तान, युगांडा, तुर्की येथूनही भाज्यांची आयात केली जात असली तरी विदर्भातील हिरव्या मिरचीला अधिक मागणी असल्याची माहिती आहे. सध्या ३१ आॅगस्टपर्यंत विदेशी विमान सेवेवर बंदी असली तरी एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस लिमिटेड (एआईएटीसीएल) भाज्यांचे कार्गो करण्याच्या कामी लागली आहे.कतार एअरवेज नागपूर ते दोहासाठी जाणाऱ्या एअर बसमध्ये सुमारे ५ टन भाज्या लोड केल्या जाऊ शकतात. नागपूर ते शारजाह दरम्यान उडणाºया अरेबियन फ्लाईटमध्येसुद्धा जवळपास एवढ्याच भाज्या लोड करता येतात.मोबाईल व जनरल कार्गोसुद्धास्पाइसजेटचे एक फ्लाईटसुद्धा नागपूरवरून कार्गो फ्लाइटच्या रूपात नियमित सेवा देत आहे. रात्री ९.३० वाजता येणाºया या विमानात मोबाईल आणि जनरल कार्गो येतो. सुमारे तासाभराने ते नागपूरवरून कार्गो घेऊन रवाना होते.

 

टॅग्स :vegetableभाज्या