शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

दोहा-शारजाहला विदर्भातील भिवापुरी मिरचीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 12:49 IST

मागील चार महिन्यांपासून विदेशातील विमानसेवा बंद आहे. परिणामत: शारजाहमधील अनेक नागरिकांना आपल्या खाद्यपदार्थांमध्ये मिरचीचा वापर करता आला नाही.

ठळक मुद्देएआयएटीसीएल भाज्या पाठविण्याच्या तयारीत

वसीम कुरैशीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सौदी अरबमधील दोहा आणि शारजाहमध्ये विदर्भातील हिरव्या मिरचीची टंचाई जाणवायला लागली आहे. मागील चार महिन्यांपासून विदेशातील विमानसेवा बंद आहे. परिणामत: शारजाहमधील अनेक नागरिकांना आपल्या खाद्यपदार्थांमध्ये मिरचीचा वापर करता आला नाही. त्यामुळे या नागरिकांना भिवापुरी मिरचीसोबतच अन्य भाज्यांचीही प्रतीक्षा लागून राहिली आहे.

नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी आठवड्यातून चार दिवस कतार आणि एअर अरेबियासाठी विमानसेवा सुरू होती. या दोन्ही फ्लाईटमधून सुमारे तीन टन भाज्या पाठिवल्या जायच्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातून सर्वाधिक प्रमाणात मिरची पाठविली जायची. या शिवाय कोथिंबीर, पालक, मेथी, आवळा, भेंडी, टमाटर, कुंदरू, अद्रक, लसूण आदींचीही निर्यात केली जात असे.

शारजाहमध्ये उज्बेकिस्तान, युगांडा, तुर्की येथूनही भाज्यांची आयात केली जात असली तरी विदर्भातील हिरव्या मिरचीला अधिक मागणी असल्याची माहिती आहे. सध्या ३१ आॅगस्टपर्यंत विदेशी विमान सेवेवर बंदी असली तरी एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस लिमिटेड (एआईएटीसीएल) भाज्यांचे कार्गो करण्याच्या कामी लागली आहे.कतार एअरवेज नागपूर ते दोहासाठी जाणाऱ्या एअर बसमध्ये सुमारे ५ टन भाज्या लोड केल्या जाऊ शकतात. नागपूर ते शारजाह दरम्यान उडणाºया अरेबियन फ्लाईटमध्येसुद्धा जवळपास एवढ्याच भाज्या लोड करता येतात.मोबाईल व जनरल कार्गोसुद्धास्पाइसजेटचे एक फ्लाईटसुद्धा नागपूरवरून कार्गो फ्लाइटच्या रूपात नियमित सेवा देत आहे. रात्री ९.३० वाजता येणाºया या विमानात मोबाईल आणि जनरल कार्गो येतो. सुमारे तासाभराने ते नागपूरवरून कार्गो घेऊन रवाना होते.

 

टॅग्स :vegetableभाज्या