शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
3
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
4
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
5
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
6
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
7
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
8
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
9
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
10
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
11
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
12
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
13
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
14
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
15
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
16
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
17
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
18
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
19
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
20
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन

नागपूर जिल्ह्याला डेंग्यू-मलेरियाचा विळखा, रुग्णसंख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 5:50 PM

शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्याची यंत्रणा अपयशी ठरत आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्णसंख्येवर जि.प. अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी चिंता व्यक्त करीत गावागावात डेंग्यूचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहे.

ठळक मुद्देगावागावात करा डेंग्यूचे सर्वेक्षण, जिल्हा परिषद अध्यक्षांचे निर्देश

नागपूर : पावसाळा सुरू होताच जागोजागी पाणी तुंबते व यामुळे डेंग्यू-मलेरियाच्या साथीचा धोका उद्भवतो. जिल्ह्यात कोरोनाची लाट नियंत्रणात आली. तर, दुसरीकडे डेंग्यू मलेरियाने डोके वर काढल्याचे दिसून येते. 

शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्याची यंत्रणा अपयशी ठरत आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्णसंख्येवर जि.प. अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी चिंता व्यक्त करीत गावागावात डेंग्यूचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहे.

ग्रामीण भागातील डेंग्यूची स्थिती नियंत्रणात असल्याचा दावा विभागाने केला आहे. पण शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये डेंग्यूचे रुग्ण जास्त असल्याने, ग्रामीण भागात आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविकांसह डीएमओ डेंग्यूचे सर्वेक्षण करणार आहेत. २७ ते ३० सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात हत्तीरोग नियंत्रण अभियान राबविण्यात येणार आहे. 

जिल्ह्यातील ५२ लाख २३ हजार ८६७ लोकसंख्येमधून शासनाने ठरवून दिलेल्या पद्धतीनूसार निवडलेल्या गावातील ६ ते ७ वर्षाच्या मुलांच्या रक्ताद्वारे तपासण्या करण्यात येणार असून यामध्ये रक्त नमूना घेतल्यानंतर १० मिनीटात ते दुषित आहे किंवा नाही, याचे निदान होणार आहे. त्यासाठी जागतिक आरोग्य संस्थेने नागपूर जिल्ह्यासाठी ८ हजार एफटीएस किट उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली.

टॅग्स :Healthआरोग्यdengueडेंग्यू