शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
6
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
7
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
8
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
9
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
10
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
11
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
12
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
13
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
14
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
15
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
16
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
17
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
18
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
19
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
20
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांच्या जयंतीच्या नावावर भाजपाची भंपकबाजी

By admin | Updated: April 12, 2016 05:17 IST

भारतीय जनता पार्टी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५वी जयंती साजरी तर करीत आहे, पण हृदयातून किंवा मनातून

नागपूर : भारतीय जनता पार्टी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५वी जयंती साजरी तर करीत आहे, पण हृदयातून किंवा मनातून नव्हे. भाजपाची ही भंपकबाजी आहे. बाबासाहेबांच्या विचारधारेच्या हे विपरीत आहे, अशी सडकून टीका अ. भा. काँग्रेस समितीचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी येथे केली.काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी सोमवारी दुपारी ४ वाजता दीक्षाभूमीला भेट दिली. यावेळी दिग्विजय सिंह हे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्त्व हे अनन्यसाधारण आहे. ते एक विचारधारा आहेत आणि याच विचारांवर काँग्रेस पक्षाने देशाला समोर नेले आहे. बाबासाहेबांच्या विचारधारांतर्गत संविधान तयार झाले आहे. याच विचारधारेवर काम करीत पं. जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, मनमोहनसिंग यांनी एक मजबूत सामाजिक आर्थिक आधारावर देश उभा केला आहे. ही विचारधारा देशासाठी गरजेची आहे. कारण, या विचारधारेमुळे लोक जुळतात. गरीब आणि श्रीमंतांमधील दरी कमी होते. परंतु, दुसरीकडे विचारधारा आहे संघाची आणि भाजपाची, जी गरीब आणि श्रीमंतांमधील दरी वाढवते. गरिबांच्या वेदनांचा तिरस्कार करते.