शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

अमित शहांना ‘बौद्धिक’

By admin | Updated: July 19, 2014 02:15 IST

देशातील नागरिकांनी मोठ्या अपेक्षांनी भाजपाच्या हातात देशाची सत्ता सोपविली आहे.

योगेश पांडे, नागपूरदेशातील नागरिकांनी मोठ्या अपेक्षांनी भाजपाच्या हातात देशाची सत्ता सोपविली आहे. पक्षातील अंतर्गत वाद टाळून नागरिकांच्या अपेक्षांवर खरे उतरण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. साधनशुचिता हीच भाजपाची खरी ओळख आहे़ तेवढी सांभाळा, असा कानमंत्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना दिला. शहा यांनी शुक्रवारी संघाच्या मुख्यालयाला भेट देऊन सरसंघचालकांशी सुमारे दीड तास चर्चा केली.निवडणुकांनंतर निर्माण होत असलेले वैदिक प्रकरणासारखे निष्कारण वाद यामुळे भाजपाची प्रतिमा मलीन होत आहे. अशा वादांपासून व धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या मुद्द्यांपासून भाजपा नेत्यांनी दूर राहावे. देशातील भ्रष्टाचार, महागाई आणि सुरक्षा यांच्याकडे पाहून देशाने भाजपाला कौल दिला. जर पक्षाला मजबूत करायचे असेल तर भावनिक मुद्द्यांपेक्षा या अपेक्षांच्या पूर्ततेवर जोर देण्यात यावा अन्यथा पाच वर्षांनंतर जनता भाजपालाही ‘जागा’ दाखविण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशाराही सरसंघचालकांनी दिला़