शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

कारवाई योग्यच पण अतिक्रमणाला जबाबदार कोण?

By admin | Published: May 23, 2015 2:52 AM

मागील काही दिवसांपासून शहरात अतिक्रमण हटविण्याची धडक मोहीम राबविली जात आहे.

सहायक आयुक्तांची जबाबदारी : आजवर कुणालाही जबाबदार धरले नाहीनागपूर : मागील काही दिवसांपासून शहरात अतिक्रमण हटविण्याची धडक मोहीम राबविली जात आहे. ही कारवाई योग्यच आहे परंतु अतिक्र मणावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी कुणाची आहे. त्यांना यासाठी जबाबदार का धरले जात नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांनी वेळीच कारवाई के ली असती तर आज महापालिका प्रशासनावर ही वेळी आलीच नसती. तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात शहरातील अक्रिमणाला आळा घालण्यासाठी धोरण निश्चित करण्यात आले होते. शहरात अतिक्रमण होणार नाही याची जबाबदारी सहायक आयुक्तांवर सोपविण्यात आली होती. अतिक्रमण झाल्यास त्यांना जबाबदार धरले जात होते. अतिक्रमण कारवाईचे अधिकार सहायक आयुक्तांना देण्यात आले. गरज भासल्यास त्यांना पोलीस संरक्षणाची मागणी करता येते.जयस्वाल यांच्यानंतर श्याम वर्धने यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. त्यांच्या कार्यकाळात तत्कालीन उपायुक्त व विद्यमान निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे यांनी धडक मोहीम राबविली होती. परंतु त्यांची बदली महसूल विभागात झाल्यापासून अतिक्रमण विरोधातील कार्यवाही जवळजवळ ठप्पच झाली आहे. मनपाकडे अतिक्रमणविरोधी पथक आहे. परंतु आवश्यक यंत्रसामग्री नाही. त्यामुळे आठवड्यातून एकदा मोहीम राबविली जाते. झोन कार्यालयाकडून अतिक्रमण करून बांधकाम झाल्यास कारवाई केली जाते. (प्रतिनिधी)कठोर नियमाची गरज अतिक्रमणामुळे शहराचा चेहराचा विद्रुप होत आहे. अतिक्रमण करून कायमस्वरूपी बांधकाम केल्यास कारवाई केली जाईल. अधिकाऱ्यांना कारवाई करणे सोयीचे व्हावे, यासाठी कठोर नियमाची गरज असल्याचे मत स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी व्यक्त केले.