उत्तरेकडील सवाई नाला आणि दक्षिणेकडील बहावलपूर येथे जे आंतरराष्ट्रीय सीमेपासून १०० किमी अंतरावर आहे. तिथेही भारतीय सैन्याने हल्ला केला असं कर्नल सोफिया कुरैशी यांनी म्हटलं. ...
Thackeray Group MP Sanjay Raut Reaction On Operation Sindoor: पहलगाम हल्ल्यात २६-२७ महिलांचे सिंदूर पुसले गेले, त्याला देशाचे गृहमंत्री अमित शाह आहेत. पंतप्रधानांनी त्यांचा राजीनामा घेतला असता तर करून दाखवले असे म्हणता आले असते, अशी टीका संजय राऊतांन ...
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान झोपेत असतानाच भारतीय लष्कराने मोहीम फत्ते केली. भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' हाती घेत दहशतवाद्यांची ठिकाणं उद्ध्वस्त केली. त्यामुळे पाकिस्तान पिसाळला आहे. ...
'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव आता आणखी वाढला आहे. या कारवाईनंतर गृह मंत्रालय अधिकच सतर्क झाले असून, सर्व निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. ...
भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला धडा शिकवला आहे. भारतीय वायुसेनेने 'ऑपरेशन सिंदूर' आखून दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केली आहेत. या आधीही भारताने पाक विरोधात अशी मोठी ऑपरेशन्स केली होती. ...
एफडी, आरडी आणि पीपीएफ सारख्या पारंपारिक योजनांमध्ये प्रत्येक जण गुंतवणूक करत असतो. या योजनांमध्ये सुरक्षेची हमी असते, पण कोट्यधीश होणं थोडं अवघड असतं. त्यामुळे जर तुम्ही कोट्यधीश होण्याचं स्वप्न पाहत असाल तर सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) तुम ...