शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
6
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
8
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
9
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
10
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
11
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
12
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
13
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
14
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
15
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
16
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
17
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
18
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
19
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
20
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश

जल हेच जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 19:21 IST

जल संरक्षण अभियान : डॉ. दीपक पाटील यांनी केले मार्गदर्शन

जळगाव- जल हेच जीवन आहे, असे सांगून शरीरातील विविध कायार्साठी पाण्याची किती आवश्यकता असते, याबाबत डॉ़ दीपक पाटील यांनी विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.गुरूवारी विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश स्कूलमध्ये जैन इरिगेशन व गांधी रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने जल सरंक्षण अभियानातंर्गत मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अभियांनाची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. सोबतच स्कूलमध्ये विविध प्रकारचे चित्र प्रदर्शन भरविण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आली. याप्रसंगी आनंद पाटील, ज्ञानेश्वर पाटील, दिनेश दीक्षित यांची उपस्थिती होती़ सूत्रसंचालन संतोष चौधरी यांनी केले.पुरूषांच्या शरिराला पाण्याची आवश्यकता जास्तमार्गदर्शन कार्यक्रमात डॉ. दीपक पाटील यांनी विद्यार्थ्यांशी मनसोक्त संवाद साधत पाण्याबाबत माहिती दिली. त्यात त्यांनी पाणी कमी पिण्यामुळे शरीराला होणाऱ्या विविध आजारांची माहितीही दिली़ यासोबतच पाण्यामध्ये राहणाºया सजीवांनाही पाण्यात आॅक्सिजनची आवश्यकता असते, पण तापमानात होणा-या वाढीमुळे पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होते व पाण्यातील सजीव मृत्युमुखी पडतात. तसेच स्त्रीच्या तुलनेत पुरुषांच्या शरीराला पाण्याची जास्त गरज भासते, असेही त्यांनी मार्गदर्शना करताना विद्यार्थ्यांना सांगितले.५० चित्रफलकांचे भरले प्रदर्शनपृथ्वीवरील पाण्याचे प्रमाण व घरगुती, शेती आणि औद्योगिक पाणी वापरण्याचे प्रमाण, पाण्याचा साठा, पाण्याविना आणीबाणी, शरीरातील पाणी काढून टाकल्यास, पावित्र्य पाण्याचे अशा अनेक विषयांवर माहिती देणारे एकुण ५० चित्रफलकांचे दोन दिवसीय प्रदर्शन शाळेत भरविण्यात आले आहे. तर कार्यक्रमात २० वर्षात पाणी संपल्यावर आपल्याला कोणकोणत्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागणार आहे हे ही विद्यार्थ्यांना पटवून दिले व पाणी वापरण्याच्या चांगल्या सवयी अंगीकाराव्या, असा सल्ला डॉ़ दीपक पाटील यांनी दिला.

 

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव