पर्यावरणविषयक एक स्पर्धा होती. शाळेला त्यासाठी टीम पाठवायची होती. मुलांची निवड झाली. प्रत्येकाचं कौशल्य वेगळं होतं. नेमका काय प्रकल्प करायचा यावर त्यांची खलबतं झाली आणि ठरला एक हटके प्रकल्प! ...
भारतातील वाघांची संख्या 2006च्या तुलनेत दुप्पट झाली आहे. वाघ वाढल्याचा आनंद आहेच; पण त्यांच्या अधिवासाचे काय? विविध कारणांनी त्यांचे वाढते मृत्यू आणि जंगलातल्या इतर पशु-पक्ष्यांचे काय? यातील अनेक जाती तर अस्तित्वहीन होण्याच्या स्थितीत आहेत. त्यांच ...
मध्यरात्रीची वेळ होती. कारागृहात भयाण शांतता पसरलेली होती. किड्यांच्या किर्रर्र आवाजात भेटायला आलेल्या आपल्या मायला पाहून उकंड्या खडबडून जागा झाला होता. अवो.. माय! तू इथं कशी? मी तं अमर झालो.. तू कावून लडतं.. उकंड्या गजाआडून बोलत होता. उकंड्याला फाशी ...
२६ जुलै ‘कारगिल विजय दिवस’. सकाळी उठल्यानंतर चहा पित असताना घरी चर्चेत कारगिलच्या गोष्टी होत्या. सर्व जुन्या आठवणी जाग्या झाल्या. या युद्धात गंभीर जखमी झालेले लेफ्टनंट जनरल (नि.) राजेंद्र निंभोरकर यांच्या पत्नीनं त्या स्मृतींना दिलेला उजाळा... ...
‘माहितीचा अधिकार’ कायदा मंजूर होताना, त्याला सर्वपक्षीय संमती मिळाली होती, कारण तो केवळ ‘पुस्तकात’च राहील अशीच अनेकांची अपेक्षा होती. त्याचा आवाका लक्षात आल्यानंतर मात्र या कायद्याची धार बोथट करण्याचे काम त्याच्या जन्मापासूनच सर्वपक्षियांकडून सुरू ...
आजोबा सांगत होते, कुठलीही गोष्ट विकत घेताना स्वत:ला विचारायचं की, ही वस्तू मला खरंच गरजेची आहे का? ती विकत घेतली नाही तर माझं काय अडेल? मुलांच्याही लक्षात यायला लागलं, आपल्याकडच्या 80 टक्के वस्तू आपण हट्ट आणि हौसेखातर घेतल्या आहेत. फक्त हौस म्ह ...
शिवशाहीर र्शीमंत बाबासाहेब पुरंदरे. समोरची व्यक्ती कितीही लहान असली तरी आजही प्रत्येकाला ते ‘अहो-जाहो’ करतात. वेळ दिली आणि ती पाळली नाही, असंही कधीच त्यांच्याकडून होत नाही. बाबासाहेबांच्या भेटीचा योग असंख्य वेळा आला, त्यांचा झपाटा आपल्याला कायमच थ ...
आपलं मराठीपण नुसतं फेटे, बाराबंदी, कुडते, धोतर-सुरुवार किंवा नऊवारीच्या पदरामध्ये कधीच नव्हतं. ते संकुचितही कधीच नव्हतं. देश आणि भाषांच्या सीमा ओलांडण्याचं साहस आठशे वर्षांपूर्वीच तिनं केलं होतं. या संचिताकडे नव्या पिढीला वळवता येणं शक्य आहे. ही म ...