छत्तीसगडमधील बस्तर भाग अतिशय दुर्गम, आदिवासीबहुल आणि मुख्य म्हणजे नक्षलग्रस्त. अशा भागात सकारात्मक बदल घडू लागतात, तेव्हा ते समाजालाही प्रेरित करतात. ही सर्व प्रक्रि या मला प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली. अशक्यप्राय परिस्थितीतही माणसाच्या इच्छाशक्तीन ...
आसाममध्ये एनआरसी प्रक्रिया पूर्ण झाली. आता पुढे काय? 19 लाख लोकच यादीतून बाहेर राहिले, तर हा एवढा उपद्व्याप केला कशाला? जे बाहेर राहिले, ते आता ‘स्टेटलेस’ होतील का? त्यांच्यापुढे आता कोणते मार्ग आहेत? जे घुसखोर ठरतील, त्यांना बांग्लादेशात हाकलणार का? ...
मूर्तिकार म्हणजे केवळ व्यावसायिक, असा एक समज रूढ होऊन गेलेला आहे, पण सर्वच कलाकारांना हा नियम लागू पडत नाही. मूर्ती घडविता घडविता त्यांचे अद्वैत निर्माण होत जाते. हा भावबंध गहिरा असतो. हे गहिरेपण व्यक्त करणारा हा लेख... ...
प्रसिद्ध साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर (तात्या) यांचा अठरावा स्मृतिदिन नुकताच झाला. त्यानिमित्ताने तात्यांच्या माडगूळ गावाशी असलेल्या ऋणानुबंधाच्या स्मृतींना दिलेला हा उजाळा... ...
जंगलात लागलेल्या आगी नैसर्गिक नसतात. आपल्या गरजा आणि लोभ भागवण्यासाठी माणसंच जंगल साफ करण्याच्या मागे असतात. आत्ता ब्राझीलला धडे देणारे विकसित देश आपली जंगलं राखण्यासाठी अविकसित देशातून लाकडाची आयात करतात हाही दुटप्पीपणा आहेच! ‘विकास’ हवा की ‘जंगल’ ह ...
आपल्या ‘अविकसितपणा’ची खंत बोचणार्या सगळ्या देशांना विकासाची घाई झाली आहे. जेर बोल्सोनारो हे गृहस्थ याच घाईत ब्राझिलमध्ये थेट सत्तेवरच आले. अँमेझॉनला आग लागली ते उत्तमच, असे त्यांचे मत ! ते म्हणतात, ‘एवढय़ा मोठय़ा जंगलाची काही गरजच नाही. याच्या एकचतुर ...
जगासाठी उपलब्ध तब्बल 20 ते 28 टक्के ऑक्सिजन एकट्या या जंगलातून तयार होतो. 40,000 प्रकारच्या वनस्पती, 30 हजार प्रकारची झाडं, 2000 प्रकारचे पक्षी, 2200 प्रकारचे मासे, 427 प्रकारचे सस्तन प्राणी, 428 प्रकारचे उभयचर आणि शेकडो प्रकारच्या सरपटणार्या प्रजा ...