सामाजिक प्रश्नांवर विचार करायला आपल्याला वेळ नाही, ही खरी मेख आहे ! असा वेळ नसणारा समाज लवकरात लवकर संपून जावो अशी माझी इच्छा आहे. आपल्या सगळ्यांचं वाचन थांबलं आणि मग इतिहास मेला. इतिहास मेला की मग सांगोवांगीच्या गोष्टी, तथ्यहीन, तर्कहीन मुद्दे व ...
आशाताईंच्या घरी ‘प्रभुकुंज’वर जवळ जवळ सर्व प्रकारचे भाव माझ्या कॅमेर्यात बंदिस्त झाल्यावर मी थोडा थांबलो. त्यांनी मला विचारले ‘आता काय?’ मी म्हणालो - ‘आशाताई, .ये है रेशमी जुल्फोंका अंधेरा न घबराईये, या गाण्यात तुम्ही हसता. ते हसणं मला फोटोत हवं ...
सोसायटीच्या मागच्या वस्तीतल्या मंडळाच्या डिजेचा सगळ्यांना त्रास होत होता. कांबळे आजींना तर थेट अँडमिटच करावं लागलं. आता त्या वस्तीतल्या मुलांना कोण सांगणार, आवाज कमी करा म्हणून? कारण ती पोरं फारच डेंजर होती. शेवटी लहान मुलांनीच पुढाकार घेतला आणि ते ग ...
छत्तीसगडमधील बस्तर भाग अतिशय दुर्गम, आदिवासीबहुल आणि मुख्य म्हणजे नक्षलग्रस्त. अशा भागात सकारात्मक बदल घडू लागतात, तेव्हा ते समाजालाही प्रेरित करतात. ही सर्व प्रक्रि या मला प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली. अशक्यप्राय परिस्थितीतही माणसाच्या इच्छाशक्तीन ...
आसाममध्ये एनआरसी प्रक्रिया पूर्ण झाली. आता पुढे काय? 19 लाख लोकच यादीतून बाहेर राहिले, तर हा एवढा उपद्व्याप केला कशाला? जे बाहेर राहिले, ते आता ‘स्टेटलेस’ होतील का? त्यांच्यापुढे आता कोणते मार्ग आहेत? जे घुसखोर ठरतील, त्यांना बांग्लादेशात हाकलणार का? ...
मूर्तिकार म्हणजे केवळ व्यावसायिक, असा एक समज रूढ होऊन गेलेला आहे, पण सर्वच कलाकारांना हा नियम लागू पडत नाही. मूर्ती घडविता घडविता त्यांचे अद्वैत निर्माण होत जाते. हा भावबंध गहिरा असतो. हे गहिरेपण व्यक्त करणारा हा लेख... ...
प्रसिद्ध साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर (तात्या) यांचा अठरावा स्मृतिदिन नुकताच झाला. त्यानिमित्ताने तात्यांच्या माडगूळ गावाशी असलेल्या ऋणानुबंधाच्या स्मृतींना दिलेला हा उजाळा... ...