डॉक्टरांनी आशयगर्भ वैचारिक प्रायोगिक नाटक लिहून घेतले, दिग्दर्शित केले, अभिनय केला आणि प्रसंगी निर्मिती केली. अडीअडचणीला अथवा मुस्कटदाबीला आवाज उठवला. हे सारे करत असताना स्वतर्ची बुद्धी, प्रतिभा, वेळ, पैसे आणि प्रतिष्ठा अक्षरश: पणाला लावली. प्रस ...
गेल्या साडेसहा दशकापासून वैद्यकीय क्षेत्रातील लाखो विद्याथ्र्याना विनामूल्य ज्ञानदानाचे काम करणार्या डॉ. ओ. पी. कपूर यांच्या व्याख्यानमालेची नोंद लिम्का बुक ऑफ रेकार्डमध्ये झालेली आहे. उद्या 88व्या वर्षात पदार्पण करीत असलेल्या डॉ. कपूर यांच्या क ...
पुस्तक प्रकाशन हा व्यवसाय एखादा संदेश लिहून बाटलीत भरून ती बाटली समुद्रात भिरकावण्यासारखा आहे. बाटली कुणाच्या हाती लागली,त्यातला संदेश दिसला-वाचला गेला, तर प्रकाशक जगणार; ही अंधारात उडी मारल्यासारखी परिस्थिती बदलण्याला पर्याय नाही. ...
राज्यघटनेला नख लावून सरकार लबाडी करत असेल तर तरुण त्याविरुद्ध आवाज उठवणार. आज आपल्या देशात तेच होत आहे.ं हे तरुणांच्या हितसंबंधांचे लढे नाहीत. समतेच्या प्रस्थापनासाठी, न्यायाच्या मागणीसाठी पेटलेली आणि राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराच्या कक्षेतली ...
‘परमेश्वराला रिटायर करा’, अशी प्रखर भूमिका घेणारे डॉ. लागू अत्यंत गांभीर्याने आपले आयुष्य जगले. देव आणि धर्म याविषयीच्या त्यांच्या भूमिका सनसनाटी निर्माण करण्यासाठी नव्हत्या. समाजाला सहसा रूचणार नाही, पण समाजासाठी आवश्यक अशा वैचारिक भूमिकांनी त ...
डॉक्टर लागू मूळचेच बुद्धिवान आणि बुद्धिप्रामाण्यवादी. अभिनेत्यानं अभ्यासू आणि अभिनयाबाबत कठोरच असलं पाहिजे असं त्यांचं मत होतं. त्यांचा स्वत:चा अभ्यासही अतिशय दांडगा होता. त्यामुळे रंगभूमीवर त्यांचा आदरयुक्त दरारा होता. त्यांच्या उपस्थितीत सगळ्या ...
योगाचार्य बी.के.एस. अय्यंगार. आपल्या योगकलेने जगप्रसिद्ध होते, तरीही अतिशय नम्र आणि साधे व्यक्तिमत्त्व. माझ्या ‘थीम कॅलेंडर’साठी मी त्यांना फोटोची विनंती केली. पण ‘मी अतिशय छोटा माणूस असून, त्या लायकीचा नाही’, असं सांगून त्यांनी ठाम नकार दिला. प्रत ...
वसाहतवादाच्या काळामध्ये संपूर्ण जगात समुद्रकिनार्यावर असंख्य बंदरे आणि त्यांच्या साथीने शहरे उभी राहिली. कोट्यवधी माणसे या शहरांच्या आधारे जगत आहेत आणि शहरांनाही जगवत आहेत. आधुनिक मानवी संस्कृती या शहरांनी घडवली आहे. मात्र समुद्राच्या पाण्याची ...