बंगाल, त्रिपुरा, आसाम या राज्यात प्रसादापासून परंपरेर्पयत आणि पोट भरायचं म्हणून धावपळीत खाण्याचं स्वस्त, पौष्टिक खाद्य म्हणून चिडे-चिरे-सिरा अर्थात पोहे सर्रास खाल्ले जातात. हक्काचं पोषण म्हणून दोई-चिरे-सिरा-मुरी-केळी वेगवेगळ्या रूपांत भेटतात. चटक ...
पंडित शिवकुमार शर्मा यांच्या संतुराच्या नादाने ती खोली भरून गेली होती. सर्वजण शांतचित्ताने ऐकत होते. मी त्यांना फोटो घेण्याविषयी विचारले. त्यांनी हसून होकार दिला. मी त्यांच्या काही भावमुद्रा कॅमेराबद्ध केल्या. त्यावेळी मला काय कल्पना होती की, या ...
बेघर, अशिक्षित, पूरग्रस्त, भूकंपग्रस्त. अशा अनेकांकडे नागरिकत्वाच्या पुराव्याची कागदपत्रे असण्याची शक्यता नाही. सरकारी यंत्रणांकडेही ती नाहीत. यंत्रणांकडेच जर ही कागदपत्रे नसतील तर जनतेकडे ती कोठून येणार? नागरिकत्वाचा दस्तावेज मागण्याचा अधिकार आ ...
तो अचानक उठला, हातातली नारळाची करवंटी त्यानं जवळून वाहणार्या गटारात बुचकळली आणि ते पाणी तो घटाघटा प्यायला. त्या एका घटनेनं आमच्या आयुष्याला कलाटणी दिली. ...
वस्तुविनिमयानंतर सोन्या-चांदीची ढेकळे ‘चलन’ म्हणून वापरात यायला लागली. पण त्यांच्या शुद्धतेविषयी साशंकता होती. त्यामुळे बर्याचदा व्यवहार अडकत, रद्द होत. यावर जालीम उपाय म्हणून लिडियन लोकांनी शुद्ध सोन्या-चांदीची, ठरावीक वजनांची नाणी बाजारात आणली ...
जगभरातली महानगरं रात्रभर जागी असतात, तर मुंबई का नको?- अशा आग्रहातून मुंबईच्या काही भागात ‘नाइटलाइफ’ सुरू करण्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. नाइटलाइफ म्हणजे केवळ धनवंतांना मद्यपानादी मौजमजेचा परवाना नव्हे, तर मुंबईसारख्या महानगराची अर्थचक्रं अधि ...
पन्नासेक वर्षांपूर्वी अमेरिकेतल्या मैफलीत अली अकबर खांसाहेबांच्या मैफलीत बसलो होतो, तेव्हा भारतीय संगीताने वेड लावले.. त्यानंतर गुरुजींनी पोटाशी धरले!! सरोदच्या तारा छेडताना लागणारी एकाग्रता साधणे आता मला जमू लागले आहे आणि रंगमंचावर बसलेला कलाकार ...
शेती आणि ग्रामीण भाग हे नाते समाजमनामध्ये घट्ट रुतलेले असले तरी, शहरांतील शेती वाढते आहे, रुजते आहे. आजच्या घडीला जगभरात 30 टक्के शेती उत्पादन शहरांतून होते आहे. एकेकाळी कारखान्यांची काजळी, धूर यांनी ग्रासलेली शहरे भाजी-फुलांचे मळे पिकवून हिरवी, ...
पाथरीचे ग्रामस्थ म्हणतात, साईबाबा आमच्या गावात जन्मले. बीडचे लोक म्हणतात, साईबाबांनी आमच्याकडे नोकरी केली. धुपखेडा म्हणते, आमचे गाव साईंची प्रकटभूमी आहे. आणि शिर्डी तर साईबाबांना वाटून घ्यायला तयार नाही! - हे सारे अचानक का सुरू झाले असावे, याचे उत्त ...
भारतीय संविधानास यंदा 70 वर्षे पूर्ण होत आहेत. ही वाटचाल किती यशस्वी झाली, राज्यघटनेने पाहिलेले लोकशाही प्रजासत्ताक संघराज्याचे स्वप्न कितपत साकार झाले व सध्याच्या परिस्थितीत संवैधानिक मूल्यांचे समकालिन्वताच्या दृष्टीने किती महत्त्व आहे, यावर आ ...