लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
तो अचानक उठला, हातातली नारळाची करवंटी त्यानं जवळून वाहणार्या गटारात बुचकळली आणि ते पाणी तो घटाघटा प्यायला. त्या एका घटनेनं आमच्या आयुष्याला कलाटणी दिली. ...
वस्तुविनिमयानंतर सोन्या-चांदीची ढेकळे ‘चलन’ म्हणून वापरात यायला लागली. पण त्यांच्या शुद्धतेविषयी साशंकता होती. त्यामुळे बर्याचदा व्यवहार अडकत, रद्द होत. यावर जालीम उपाय म्हणून लिडियन लोकांनी शुद्ध सोन्या-चांदीची, ठरावीक वजनांची नाणी बाजारात आणली ...
जगभरातली महानगरं रात्रभर जागी असतात, तर मुंबई का नको?- अशा आग्रहातून मुंबईच्या काही भागात ‘नाइटलाइफ’ सुरू करण्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. नाइटलाइफ म्हणजे केवळ धनवंतांना मद्यपानादी मौजमजेचा परवाना नव्हे, तर मुंबईसारख्या महानगराची अर्थचक्रं अधि ...
पन्नासेक वर्षांपूर्वी अमेरिकेतल्या मैफलीत अली अकबर खांसाहेबांच्या मैफलीत बसलो होतो, तेव्हा भारतीय संगीताने वेड लावले.. त्यानंतर गुरुजींनी पोटाशी धरले!! सरोदच्या तारा छेडताना लागणारी एकाग्रता साधणे आता मला जमू लागले आहे आणि रंगमंचावर बसलेला कलाकार ...
शेती आणि ग्रामीण भाग हे नाते समाजमनामध्ये घट्ट रुतलेले असले तरी, शहरांतील शेती वाढते आहे, रुजते आहे. आजच्या घडीला जगभरात 30 टक्के शेती उत्पादन शहरांतून होते आहे. एकेकाळी कारखान्यांची काजळी, धूर यांनी ग्रासलेली शहरे भाजी-फुलांचे मळे पिकवून हिरवी, ...
पाथरीचे ग्रामस्थ म्हणतात, साईबाबा आमच्या गावात जन्मले. बीडचे लोक म्हणतात, साईबाबांनी आमच्याकडे नोकरी केली. धुपखेडा म्हणते, आमचे गाव साईंची प्रकटभूमी आहे. आणि शिर्डी तर साईबाबांना वाटून घ्यायला तयार नाही! - हे सारे अचानक का सुरू झाले असावे, याचे उत्त ...
भारतीय संविधानास यंदा 70 वर्षे पूर्ण होत आहेत. ही वाटचाल किती यशस्वी झाली, राज्यघटनेने पाहिलेले लोकशाही प्रजासत्ताक संघराज्याचे स्वप्न कितपत साकार झाले व सध्याच्या परिस्थितीत संवैधानिक मूल्यांचे समकालिन्वताच्या दृष्टीने किती महत्त्व आहे, यावर आ ...
मराठवाडा वर्तमान :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरीला साई जन्मस्थानाच्या विकास आराखड्यासाठी शंभर कोटी रुपयांची घसघशीत मदत जाहीर केली. त्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पाथरी हेच सार्इंचे जन्मस्थान असल्याचा निर्वाळा दिला. साई जन्मस्थानाच्या निमित ...
विस्तीर्ण, हिरवागार ऑस्ट्रेलिया. कांगारूंचा, समुद्राच्या फेसाळ लाटांचा, सोनेरी वाळूचा देश. इथे राहण्याचं स्वप्न पाहताना कधीच मनात आलं नाही की इथेही नैसर्गिक आपत्ती ओढवू शकते. ...