कोरोनाच्या वॉर्डमध्ये तिची नियुक्ती होती… नुसता मेडिकल मास्क लावून किंवा अंगघोळ कपडे घालून आणि सतत निर्जंतुकीकरण करून, हात धुवून या रोगापासून वाचता येणार नाही, हे तिला माहिती होतं. ...
डॉ. ह. वि. सरदेसाई. अत्युच्च वैद्यकीय कौशल्य, रुग्णांविषयी अपार जिव्हाळा आणि त्यांच्याशी प्रेमळ संवाद साधण्याची हातोटी. रुग्णाशी केवळ बोलून त्याचा निम्मा आजार दूर करणारा डॉक्टर अशी त्यांची ख्याती. त्यामुळे लोकांनीच त्यांना ‘धन्वंतरी’ ही उपाधी दिली ...
औद्योगिकीकरणामुळे सगळीकडेच युरोपियन जीवनशैलीचा प्रभाव दिसू लागला होता. अनेक घरांत जेवणासाठी टेबल-खुर्ची दिसायला लागली, चुलीच्या जागी किचन प्लॅटफॉर्म आले, घराघरांत स्टीलचे टिफिन बॉक्स विराजमान झाले, सोला टोपी आणि खाकी गणवेशधारी माणूस भारतातील रस्त ...
सरकारने ज्यांना होम क्वॉरण्टाइन होण्याचा सल्ला दिला त्यांनी निर्लज्जपणे समाजात फिरायचे अन् त्यांच्या चुकीमुळे सामान्यांनी पोलिसांचे दंडुके खायचे. हा कुठला न्याय आहे? सरकारी आदेश डावलून बेफिकिरीने रस्त्यांवर गर्दी करणारे लोक उद्या कदाचित देशच रस्त् ...
इंफाळचा मोंगोय व्ही लॉकडाऊनमुळे दिल्लीत अडकून पडला आहे. तो सांगतो, ‘आम्हाला साधी भाजीही घ्यायला जाता येत नाही. भाजीवाले म्हणतात, ‘तुम लोग तो सापबिच्छू खाते हो, तुम्हारी वजहसे कोरोना फैला! आम्ही चिनी आहोत का? ’ - ईशान्य भारतातल्या लोकांचा जन्मच कर्फ्य ...
आज अचानक पक्ष्यांची किलबिल ऐकू आली. कोकिळेचाही आवाज आला. अचानक बदललेलं हे वातावरण कफ्यरूमुळे असल्याचंही लक्षात आलं. पण जागतिक पातळीवर वर्षातून किमान एक दिवस तरी ‘शांत’ असावा, ‘सायलेन्स डे’ म्हणून तो पाळला जावा, आणि त्या काळात आपला ‘आतला आवाज’ तेवढा ...
एकटेपणा, एकाकीपणा, दहशत, आर्थिक विवंचना आणि घरातल्या माणसांबरोबर कधी नव्हे ते बंद दाराच्या आत सतत राहण्याची सक्ती ! - या सगळ्याने चिनी माणसांची मोठी परीक्षा घेतली आहे. चिनी सोशल मीडियात सध्या एक विनोद जबरदस्त व्हायरल आहे. ‘रस्त्यावर नागडं पळत सुटा; च ...
भारतीय संगीत दूरच, भारत नावाचा देश या पृथ्वीवर आहे हेसुद्धा मला तेव्हा ठाऊक नव्हते. माझ्याच नकळत संगीतशिक्षणाची पद्धत मात्र मी थेट भारतीय वळणाची निवडत होते. अचानक एकदा भारतीय संगीताची झलक कानावर पडली आणि ते लोभस रूप बघताना, ऐकताना वाटू लागले, या ...
कोरोना व्हायरस आटोक्यात ठेवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रय} करीत आहे. संभाव्य परिस्थिती ओळखून आजच अनेक गोष्टींची तयारी करून ठेवली आहे; पण नागरिकांच्या सहकार्याचीही अपेक्षा आहे. अन्यथा, परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. ...
औद्योगिकीकरणापूर्वी भारतातले हस्तव्यवसाय जगप्रसिद्ध होते; पण ब्रिटिशांनी हातमाग व्यवसायच जवळपास नष्ट केला. त्यानंतर जवळपास 70 वर्षांनी 1920-30च्या दरम्यान, स्वदेशी चळवळ उभी राहिली. हातमाग आणि हस्तव्यवसायाला पुनरुज्जीवित करण्यासाठी खादी हा पाया ठर ...