Dr. Babasaheb Ambedkar : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आणि सर्वच देशवासीयांना राष्ट्रप्रेमाची शिकवण दिली आहे. त्यांचा यंदा 64 वा महापरिनिर्वाण दिन. 6 डिसेंबरचा हा दिन आपल्यासाठी प्रेरणा देणारा दिवस आहे. आंबेडकरांच्या स्वप्नांची पूर्तता कर ...
Vasai News : 1534 साली पोर्तुगीजांनी वसईचा ताबा घेतला. एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात धर्मग्रंथ घेऊन या तथाकथित व्यापाऱ्यांनी जम बसवला. मुंबई परिसराचे व्यापारी व सामरिक महत्त्व ओळखून या परिसरात साम्राज्य व धर्मप्रसाराचे धोरण आखले. ...
सायकल... प्रत्येकाच्या आयुष्यातील पहिले हक्काचे वाहन. बालपणाची साथीदार असलेली सायकल कालांतराने दुरावत जाते. कॉलेज जीवनात लागलेली बाइकची धुंदी आणि त्यानंतर घड्याळाच्या काट्यावर धावताना आपली पहिली साथीदार धूळ खात पडलेली असते. असे असले तरी कुठेतरी मनाच् ...
लॅटिन अमेरिकेतला सर्वात दिलखुलास आणि रांगडा देश म्हणजे अर्जेंटिना. त्यांचा आवडता खेळही असाच रांगडा. फुटबॉल. त्यांच्यासाठी तो फक्त खेळ नाही, त्यांचा धर्म आहे. त्यासाठी ते अक्षरश: वेडे आहेत. त्याचं श्रेय निर्विवादपणे डियागो मॅराडोनाला... ...
दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील चित्रमालिका, इस्रोच्या मुख्यालयात लावलेलं मंगळयान, लंडनच्या पार्लमेण्टमधली भारतमाता या चित्रांमधून कलात्मकतेसोबतच विचार मांडणार्या शिशिर शिंदे या चित्रकाराशी संवाद ...
१९७२ पूर्वी सांगली जिल्ह्यातील अग्रणी नदी बारमाही होती. पण त्यानंतर काही वर्षांतच ती मृतवत झाली. गावकऱ्यांच्या सहकार्याने ती आता पुन्हा वाहू लागली आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा पश्चिम विभागासाठीचा ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ या कामाला नुकताच मिळाला आहे. ...
चीनशी सातत्याने होणाऱ्या कुरबुरी थांबवण्यासाठी भारताने आता एक कायमस्वरूपी उपाय केला आहे. जिथे भारतीय जवानांची दृष्टी पडू शकणार नाही किंवा जवान पोहोचू शकणार नाहीत, अशा ठिकाणी आकाशातून नजर ठेवण्यात येणार आहे. ...
१९६०च्या दशकात रामन राघव या पिसाट खुन्याने मुंबईत एकामागोमाग ४२ खून पाडले. संध्याकाळ झाली की मुंबईचे रस्ते सामसूम व्हायचे, या पिसाट खुन्याला चतुराईनं पकडलं ते अॅलेक्स फियालो या पोलीस अधिकाऱ्यानं. नुकतंच या अधिकाऱ्याचं निधन झालं. त्यानिमित्त त्या भय ...
एकतृतीयांश लोकसंख्या आजही दारिद्र्यरेषेखाली, सत्तर टक्के जनता शेतीवर अवलंबून! औद्योगिक उत्पादनात केवळ अर्धा टक्क्याने वाढ! माहिती-तंत्रज्ञान विकासाचा मागमूस नाही, रस्ते, एसटी सेवा, आरोग्यसेवा, शिक्षण यंत्रणेचा पत्ता नाही! - ही अशी दुर्दशा का व्हावी? ...
‘दीपोत्सव’ या लोकमतच्या दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त पुणे येथे साहित्य व्यवहारातल्या मान्यवरांची एक अनौपचारिक मैफल नुकतीच रंगली. या कार्यक्रमात ख्यातनाम लेखक अभिराम भडकमकर आणि ऋषिकेश गुप्ते यांनी ‘कोरोनाकाळातील लेखन’ याबाबत केलेले चिंतन. ...