नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
स्वत:ची ओळख, भोवतालाचं भान हरवून बसलेले, गलिच्छ आणि लाजिरवाणं जीणं जगणारे रस्त्यावरचे मनोरुग्ण. त्यांना पुन्हा ‘माणसात’ आणण्याचा एक जाणता प्रयत्न..प्रतिष्ठेचा रेमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झालेले डॉ. भरत वाटवानी यांनी निवडलेल्या अनोख्या वाटेवरून चालतान ...
कामधंदा सोडून खिशातले पैसे खर्चून आणि जीव धोक्यात टाकून मृत्यूशी संघर्ष करणा-या ‘ट्रेकर्स’ मंडळींची अनटोल्ड स्टोरी.. थेट प्रतापगड-जावळीच्या खो-यातून ...
आसामी माणसाला एकदाचा या बेकायदा स्थलांतराच्या प्रश्नांचा तुकडा पाडायचा आहे. कोण कुणाची व्होट बँक याचा खल करण्यात आता त्यांना रस नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गाने जाऊन का असेना, बेकायदा राहणार्या लोकांची संख्या एकदाची नेमकी कळावीच असा स्थानिक ...
कोणताही प्रवास करताना आपण कोठे आहोत हे लक्षात घेऊन आपल्याला कोणत्या दिशेला जायचे आहे याचा निर्णय घ्यावा लागतो. आयुष्याचा प्रवास करतानादेखील असेच करावे लागते. ...
पाकिस्तान हे आधुनिक मुस्लीम राष्ट्र आहे, की तो एक इस्लामी देश आहे, हा पेच या देशाच्या निर्मितीपासून आहे. या पेचाचं प्रतिबिंब आर्थिक, सामाजिक आणि सुरक्षाविषयक धोरणातही पडलेलं दिसतं. देशाचा आर्थिक विकास कसा व्हायला हवा, अर्थव्यवहार कोणत्या चौकटीत ...
सुलोचनाबाईंनी सुमारे दोनशे वेळाआईची भूमिका पडद्यावर साकारली आहे. - पण दरवेळी त्यांची ‘आई’ निराळी दिसली ! डोळ्यामध्ये अश्रू आले; पण पापणीवरून ओघळले नाहीत. तो संयम आणि संयतपणा केवळ त्याच दाखवू शकल्या. चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या या प्रवासाविषयी.. ...