सिंचन प्रकल्पांवर आपण लक्षावधी कोटींची गुंतवणूक केली आहे. 2017 पर्यंत महाराष्ट्रात तब्बल नव्वद हजारांपेक्षा जास्त छोटे पाटबंधारे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. तरीही दरवर्षी महाराष्ट्रावर जलसंकट का? - कारण या प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्ती, व्यवस्थापनाकडे ...
जेवणाचं ताट कितीही सजलेलं असलं तरी लोणचं किंवा चटणीशिवाय ताट परिपूर्ण वाटत नाही. पहिल्यांदा परदेशात घर बसवायला येणार्या मुला-मुलींच्या बॅगेतही गोडा मसाला, कांदा-लसूण मसाला आणि दाण्याच्या चटणीची पाकिटं हमखास असतात. आमच्या परदेशातल्या वास्तव्यात ...
त्या दिवशी भटक्या कुत्र्यांना पकडून नेण्यासाठी महापालिकेची एक गाडी आली होती. सोसायटीतली आणि दिसतील तेवढी कुत्री त्यांनी पकडली आणि पिंजर्यात टाकली. आईला पकडून नेल्यामुळं एक पिल्लू मात्र आईला शोधत पाऊसपाण्यात भिजून अगदी केविलवाणं झालं होतं. त्याला त ...
भारतातल्या निवडणुका अत्यंत जिवंत असतात. एखाद्या प्रचंड लोकप्रिय हिंदी सिनेमात जे जे असतं ते सगळं काही निवडणुकीत असतं. जबरदस्त डायलॉग्ज असतात. चुरस, वैफल्य, खुन्नस, ईर्षा, राग, लोभ अशा सगळ्या भावनांचा निचोड असतो निवडणुकीत. पराकोटीचं शत्रुत्व असतं. ...
प्रतिभावंत साहित्यिक ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत यांच्या खास मावळी लेखणीतून छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर साकारलेली महाकादंबरी म्हणजे ‘छावा.’ २८ एप्रिल १९७१ रोजी माजी उपपंतप्रधान आणि जाणते नेते यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते किल्ले प्रतापगडाव ...
कर्जमाफी, शेतकऱ्यांना विनामूल्य वीज-पाणी, स्वस्त अन्नधान्य आरोग्यसेवा, करसवलती, किमान उत्पन्न ही सगळी आश्वासने ठीक; पण आपण राहातो ती पृथ्वी, अन्न पिकवतो ती जमीन, आपण पितो ते पाणी, श्वास घेतो ती हवा यांचे काय? ...
पूर्वी निवडणुकांच्या जाहीर सभांसाठी लोक नटूनथटून स्वत:हून जायचे. त्यांना गाड्या, घोडे पाठवून आणावे लागत नसे. खाण्यापिण्याची सोय करण्याचीही गरज नसे. बाकी आमिषांचा तर प्रश्नच नव्हता ! पक्ष कोणताही असो, नेत्यांनी सभ्यतेची मर्यादा ओलांडल्याचे दिसत नसे. ए ...