पुण्यात वेगवेगळ्या पेठांमध्ये वर्षानुवर्षे अशा यात्रा होतात. अर्थात, त्याला आपण उरूस असे म्हणतो. साधारणत: चैत्र-वैशाख महिन्यांत हे उरूस साजरे होतात. त्याविषयी... ...
प्रख्यात कवी बाळकृष्ण भगवंत बोरकर ऊर्फ ‘बाकीबाब’... हे महाराष्ट्राच्या समृद्ध कविकुलांतले एक अग्रणी... त्यांच्या काव्यातील सौंदर्यस्थळे उलगडणारा लेख... ...
वेद, उपनिषदे, धर्मशास्त्र, अशा प्राचीन धर्मग्रंथांचे गाढे अभ्यासक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा नुकताच २५ वा स्मृतिदिन झाला. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख... .......... ...
महात्मा गांधी, नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद, विन्स्टन चर्चिल, लॉर्ड आणि लेडी माउण्टबॅटन, बालगंधर्व, योगी अरविंद, स्वामी चिन्मयानंद, ओशो. अशा वेगवेगळ्या क्षेत्नांतील दिग्गजांना आपल्या अलौकिक मसाजाद्वारे वेदनामुक्त करणार्या डॉ. राम भोसले यांच्या ...
सुट्टय़ा लागल्या की मुलं काही ना काही उचापती करतातच. पण या मुलांचं काहीतरी वेगळंच ! लाकडी फळ्या, खिळे, हातोडी, करवत असं काय काय त्यांनी गोळा केलं. गच्चीवर ठाकठोक सुरू केली. पैसे कमी पडले तर प्रत्येकानं सुटीत ओळखीच्या काकांकडे नोकरीही केली. एवढा उपद् ...
फ्रान्समधील कान चित्रपट महोत्सवात नेहमीप्रमाणे उत्तम चित्रपटांची रेलचेल होती. ज्येष्ठ दिग्दर्शक केन लोच यांचा ‘सॉरी, वुई मिस्ड यू’ हा त्यातलाच एक. कौटुंबिक संघर्षाची टिपिकल कथा हाच या चित्रपटाचाही विषय असला तरी तो किती वेगळ्या पद्धतीनं मांडता येतो, य ...
पुसद तालुक्यातलं चिरंगवाडी आणि उमरखेड तालुक्यातलं गंगनमाळ. या दोन गावांमध्ये एक मोठी टेकडी आहे. शेजारचं गाव गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळाशी लढण्यासाठी श्रमदानातून जलसंधारणाची कामं करत आहे हे कळल्यानंतर चिरंगवाडीमधल्या गावकर्यांनीही एकमताने ठर ...
राजीव नाईक, रवींद्र लाखे आणि माया पंडित हे तीनही कवी अस्सल नाटकवाले आहेत. 1990च्या पिढीतल्या नाटकवाल्या लोकांनी लिहिलेल्या या कविता आहेत. त्यात एकटेपण, तुटलेपण जसे आहे, तसे विस्कटलेपण आणि गवसलेपणही आहे. मराठी काव्य परंपरेला जोडणार्या आणि नवतेचा ...