शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Food: आपण रोज किती कांदे, बटाटे खातो? समोर आली डोळे विस्फारणारी आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 11:31 IST

Onions and Potatoes: स्वयंपाकघरात कांदे आणि बटाटे नसतील, असं साधारणपणे एकही घर आपल्याकडे शोधून सापडणार नाही. आपल्याकडे जवळपास प्रत्येक भाजीत कांदा वापरला जातो आणि बटाट्यापासून बनविलेले पदार्थ लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच जण खातात. पण कांदे आणि बटाटे आपण नेमके खातो तरी किती? याचा आपण कधी विचार केला आहे का? 

- योगेश बिडवईस्वयंपाकघरात कांदे आणि बटाटे नसतील, असं साधारणपणे एकही घर आपल्याकडे शोधून सापडणार नाही. आपल्याकडे जवळपास प्रत्येक भाजीत कांदा वापरला जातो आणि बटाट्यापासून बनविलेले पदार्थ लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच जण खातात. कांदे आणि बटाटे आता जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत नसले तरी त्यांचं गरिबांपासून श्रीमंतांपर्यंतच्या खाद्य संस्कृतीमधील महत्त्व जरासं कमी झालेलं नाही. त्यामुळे साहजिकच या वस्तूंचे भाव वाढले की महागाईबरोबरच तो राजकीय मुद्दा बनतो. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणारे कांदे आणि बटाटे आपण नेमके खातो तरी किती? याचा आपण कधी विचार केला आहे का? महाराष्ट्रात महिन्याला थोडेथोडके नव्हे तर एक लाख टन कांदे खाल्ले जातात, तर साधारणपणे ६० हजार टन बटाटे खाल्ले जातात. कांदा, बटाट्याचे पुराण येथेच थांबत नाही, हॉटेल व्यवसायात तर त्यांचे सर्वाधिक महत्त्व आहे.महाराष्ट्रात मुंबई महानगर विभागात (एमएमआर) रोज प्रत्येकी एक हजार टन कांदे आणि बटाटे खाल्ले जातात. त्यानंतर पुणे आणि इतर महानगरांचा क्रमांक लागतो.

५००० वर्षांपासून कांदा शेतीपृथ्वीवर ५ हजार वर्षांपासून कांदा शेती होते. उत्तर पश्चिम भारत, अफगाणिस्तान, तुर्कस्तान, तजाकिस्तान आणि उझबेकिस्तानच्या डोंगराळ भागात कांद्याच्या उत्पादनास सर्वात आधी सुरुवात झाली. मध्य आशियातील डोंगराळ भाग हे कांद्याचे उत्पत्ती स्थान मानले जाते. 

केवळ ५ टक्के बटाट्याचे उत्पादनमहाराष्ट्रात आपण वापर करतो त्याच्या केवळ ५ टक्के बटाटा उत्पादित होतो. गुजरात आणि मध्य प्रदेशातून आपण ९५ टक्के बटाट्याची गरज पूर्ण करतो. बटाटे केवळ रब्बी हंगामात घेतले जातात. 

औषधी गुणधर्म कांदा हा वात, पित्त आणि कफ या तीनही दोषांच्या विकारांवर गुणकारी आहे. हदयरोग, अतिरक्तदाब तसेच हाय कोलेस्टेरॉल असणाऱ्यांनी नियमितपणे कच्चा कांदा खावा.उकडलेल्या बटाट्याची साल भारतीय उपचार पद्धतीत भाजलेली जखम बरी करण्यासाठी लावतात. भाजलेला बटाटा खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते. 

भारतात कांदा वापरविभाग       महिना (व्यक्ती/किलो)ग्रामीण       ०.८४२ शहरी         ०.९५१ 

नाशिकची दादागिरी भारतात वर्षभरात दोन ते तीन वेळा कांदा उत्पादन घेतले जाते.कांदा उत्पादनात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.देशातील १७%  उत्पादन नाशिक विभागात आणि  १०%  उत्पादन  नाशिक जिल्ह्यात होते.महाराष्ट्रात देशातील कांदा उत्पादन होते. सोलापूर, अहमदनगर, पुणे, सातारा आदी जिल्हे कांद्याच्या उत्पादनात आघाडीवर आहेत.विदर्भ व मराठवाड्यात कांदा उत्पादनात वाढ होत आहे. महाराष्ट्रात महिन्याला एक लाख टन कांदे आणि साधारणपणे ६०,००० टन बटाट्यांची मागणी

आपल्या शहरात दररोज किती कांदे, बटाटे खातात? शहर     कांदे (टन)     बटाटे (टन) मुंबई एमएमआर      १,०००              १,००० पुणे     ५००     ४००कोल्हापूर     १२०     ४० नागपूर     ३५०     ४०० औरंगाबाद     १००     ८०नाशिक     २००     ६० जळगाव    १५०     २५ सोलापूर     १०५     १०अकोला     ६०     १०अहमदनगर     ५०     १०महिन्याला एक व्यक्ती साधारण दीड किलो कांदा आणि ८०० ते ९०० ग्रॅम बटाटे खाते. खाद्यसंस्कृती आणि सामाजिक- आर्थिक स्थितीनुसार यात तफावत आहे. 

 

टॅग्स :foodअन्नMaharashtraमहाराष्ट्र