शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अंतिम यादीनंतरही प्रतीक्षा

By admin | Updated: June 25, 2014 01:45 IST

प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाची तिसरी आणि अंतिम गुणवत्ता यादी महाविद्यालयांनी मंगळवारी जाहीर केली.

मुंबई : प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाची तिसरी आणि अंतिम गुणवत्ता यादी महाविद्यालयांनी मंगळवारी जाहीर केली. नामवंत महाविद्यालयांची वाणिज्य शाखेची गुणवत्ता यादी 80 ते 90 टक्क्यांवर बंद झाल्याने वाणिज्य शाखेच्या विद्याथ्र्याची ऑफलाइन प्रवेशासाठी दमछाक होणार आहे.
मुंबई विद्यापीठाशी संलगA असलेल्या महाविद्यालयांमधील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची अंतिम गुणवत्ता मंगळवारी सायंकाळी 6 वाजता जाहीर झाली. मुंबईतील नामवंत महाविद्यालयांतील विज्ञान शाखेची यादी 70 ते 80 टक्केर्पयत कमी झाली. परंतु वाणिज्य शाखेतील विद्याथ्र्याना बारावी परीक्षेत अधिक टक्के मिळाले असले तरी त्यांना प्रवेश मिळविताना दमछाक उडाली. यंदा बारावीचा निकाल विक्रमी लागल्याने याचे परिणाम प्रवेश प्रक्रियेवरही झाला. तिस:या गुणवत्ता यादीतही प्रवेश न मिळालेल्या विद्याथ्र्याना आता ऑफलाइन प्रवेश प्रक्रियेवर अवलंबून राहावे लागणार आहे. कला शाखेची तिसरी गुणवत्ता यादी सुमारे 60 ते 55 टक्क्यांवर बंद झाली. पदवी अभ्यासक्रमांच्या यापूर्वी जाहीर झालेल्या दोन गुणवत्ता यादींमध्येही वाणिज्य शाखेची यादीत 90 टक्क्यांवर बंद झाली होती. अंतिम यादीत तरी नाव झळकावे, याची प्रतीक्षा करीत असलेल्या विद्याथ्र्याना या यादीतही प्रवेश मिळाला नाही. सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
 
रुईया महाविद्यालय
कला शाखा- 82 }
एफवायबीएमएम (इंग्रजी माध्यम)-
विज्ञान - 82.क्2}, वाणिज्य - 9क्}
एफवायबीएस्सी- 63.85 }
एफवायबीएस्सी  बायोटेक- 78.62 }
एफवायबीएस्सी कॉम्प्युटर सायन्स- 65.23 }
एफवायबीएस्सी बायोकेमिस्ट्री- 51.85}
एफवायबीएस्सी बायोअॅनॅलिटिकल- 52.92}
 
रुपारेल महाविद्यालय
वाणिज्य - 8क्.15 }
विज्ञान (जनरल)- 52.3क्}
एफवायबीएस्सी कॉम्प्युटर सायन्स- 73.क्7 }
कला - 8क्.61 }
 
हिंदुजा महाविद्यालय
बीएएफ - 80.31}
बीएफएम - 77.8}
बीबीआय - 72.31}
 
एफवायबीएमएस-
कला - 49.23 }
विज्ञान - 73.क्7 }
वाणिज्य - 8क्.46 }
 
बीएमएम
वाणिज्य - 80.31 }
विज्ञान - 79 }
कला - 68 }
 
टीवायबीकॉमचा आज निकाल ?
मुंबई :  मुंबई विद्यापीठामार्फतक्रेडिट अॅण्ड ग्रेड पद्धतीनुसार घेण्यात आलेल्या टीवायबीकॉम सेमिस्टर सहा परीक्षेचा निकाल बुधवारी रात्रीर्पयत जाहीर होण्याची शक्यता सूत्रंनी वर्तविली आहे.
 विद्यापीठ कायद्यानुसार परीक्षांचे निकाल 45 दिवसांत जाहीर करणो बंधनकारक आहे. परंतु अनेक पेपर विलंबाने झाल्याने आणि विद्यापीठ अधिकारी, कर्मचा:यांसह महाविद्यालयांच्या कर्मचा:यांना निवडणुकीचे काम दिल्याने याचा निकालावर परिणाम होण्याची शक्यता होती. परंतु विद्यापीठाने  निकाल वेळेत लावण्याचा अटोकाट प्रयत्न केला आहे. टीवायबीकॉम परीक्षेला सुमारे 65 हजार विद्यार्थी बसले आहेत. अखेर या परीक्षेचा निकाल बुधवारी रात्रीर्पयत जाहीर होणार असल्याचे विद्यापीठातील सूत्रंनी सांगितले. (प्रतिनिधी)