शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
2
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
3
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
4
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
5
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
6
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
7
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
8
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
9
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
10
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
11
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
12
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
13
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
14
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
15
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
16
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
17
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
18
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
19
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
20
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश

शेती अन् मातीसाठी लढणाऱ्या वैशाली येडेंना मतदारांनी डावलले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 4:53 PM

आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून वैशाली येडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी देखील मोठ्या हिंमतीने मतदार संघात प्रचार केला.

मुंबई - परिवहन महामंडळाच्या बसमधून लोकसभा निवडणुकीचा प्रचार करणाऱ्या वैशाली येडे यांना यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघात पराभव पत्करावा लागला. लोकशाही मार्गाने शेती आणि मातीसाठी लढा देण्याच्या उद्देशाने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या वैशाली यांना मतदारांनी डावलले. देशात ५० टक्के खासदारांवर गुन्हे दाखल आहेत. तर एक महिला खासदार बॉम्बस्फोट कटातील आरोप आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले ही लोक लाखांच्या मताधिक्याने निवडून येतात. मात्र आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नी वैशाली येडे यांना मतदार डावलतात. याला लोकशाहीचे अपयश म्हणाव का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून वैशाली येडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी देखील मोठ्या हिंमतीने मतदार संघात प्रचार केला. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून वैशाली यांचे पती सुधाकर यांनी आत्महत्या केली होती. नवऱ्याच्या निधनानंतर वैशाली देखील त्यांचा मार्ग निवडू शकत होत्या. मात्र वैशाली यांनी लढण्याचा निर्णय घेतला. हार न मानता वैशाली यांनी दोन मुलांचे संगोपन केले.

शेतकरीच शेतकऱ्यांची अडचण समजू शकतो, या मुद्दावर त्या लोकसभा निवडणुकीला सामोरे गेल्या. निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी माझ्याकडे केवळ ५०० रुपये होते. निवडणुकीसाठी पैसा उभा करण्याचे मुख्य आव्हान होते. मी लोकांना पैसा आणि मत दोन्ही देण्याचे आवाहन केले, असं वैशाली सांगतात. पुरेसा पैसा नसल्यामुळे वैशाली यांनी महामंडळाच्या बसमधून प्रचार केला. शेतकरी प्रतिनिधी संसदेत पाठविण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केल्याचे वैशाली यांनी म्हटले. परंतु, त्यांना यश आले नाही.

शेतकरी आत्महत्या, गरीबी आणि शेती क्षेत्रातील सुधारणांवर वैशाली यांनी निवडणूक लढवली. मात्र मतदार संघातील मतदारांनी या मुद्द्यांना फारसं प्राधान्य दिले नाही. मतदारांनी शेती आणि मातीसाठी लढा देणाऱ्या वैशाली येडे यांना नाकारले.

संधी मिळाल्यास पुन्हा लढणार

वैशाली येडे यांना लोकसभा निवडणुकीत २० हजार मते मिळाली. शेतकऱ्यांनी मला विजयी केले नाही. पण तरी देखील मी २० हजार मतदारांचा विश्वास संपादन करू शकले. त्यामुळे मी हार मानली नाही. संधी मिळाल्यास आपण पुन्हा निवडणूक लढवू, अस वैशाली येडे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Bachhu Kaduबच्चू कडूShiv SenaशिवसेनाFarmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिम